मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाइटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi “   घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईटवर सर्वच निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंद आहे आणि मी या छंदाची जोपासना सुद्धा करतो. मी आजपर्यंत अनेक कथा कादंबऱ्या बोधकथा वाचल्या आहेत.

आपल्या देशातील विविध लेखकांची पुस्तके मी वाचलेली आहेत. वाचनातून आपल्याला बरेच ज्ञान मिळते. आपल्याला अशी एकही व्यक्ती सापडणार नाही, ज्यांनी एकही पुस्तक वाचलेले नसेल.

एक यशस्वी व्यक्तीच्या मागे पुस्तकांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. विविध पुस्तकांचे वाचन करणे ही मनासाठी लागलेली एक चांगली क्रिया आहे, त्यासोबतच आत्म्यासाठी सुद्धा चांगले ठरतात. पुस्तके आपल्याला आपली भाषा आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करतात.

पुस्तकातून आपल्याला प्राचीन काळाबद्दल,इतिहासाबद्दल, धार्मिक, पौराणिक अशा सर्व बाबतीत ज्ञान मिळते.

मी बरीच पुस्तके वाचली आहेत ,यातून माझ्या मनावर कायमची छापा पडली आहे. मला पुस्तक या वाचायला आवडतील त्यातल्या त्यात पौराणिक पुस्तके वाचायला फार आवडते.

मी आज पर्यंत वाचलेल्या सर्व पुस्तकांपैकी मला आवडलेले पुस्तक म्हणजे,  वि. स. खांडेकर यांचे “यायाती” पुस्तक. ययाती वि स खांडेकर यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे. वि स खांडेकर यांच्या वयातील हे पुस्तक आवडले मागे कारण म्हणजे या पुस्तकामध्ये अनेक पुराणातील घटना कैद केलेल्या आहेत. ययाती या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नसून, ही कादंबरी पौराणिक घटना एकत्र करून स्वतंत्ररित्या मांडली आहे.

पौराणिक कथा म्हणजे त्यामध्ये खूप काही भव्य आणि भयंकर लढा आढळून येतो. परंतु ययाती या कादंबरीमध्ये पुराणातील काही ठराविक कथा व घटना घेऊन जीवन हे काही क्षणापुरते तेच असते, असे सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूने जीवन हे चिरंतन, भौतिक आणि अध्यात्मिक आहे असे सांगितले आहे.

मी वाचलेला बहुतांश पुराणांमध्ये मला लढाई, युद्ध , डावपेच हे सर्व वाचायला मिळाले. परंतु यायाती या कादंबरीमध्ये किंवा पुस्तकामध्ये एका राजाच्या जीवनातील उतार चडपणा अतिशय सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये आपल्या समोर मांडली आहे, त्यामुळे ययाती हे मला आवडलेले पुस्तक आहे.

वि.स. खांडेकर यांनी ययाती या कादंबरीची सुरुवात देव-दानव विद्या पासून केली आहे. या कादंबरीतील कथा अशी आहे ती म्हणजे – ययाती ची कथा ही महाभारतातील आदिपर्व या भागातील बरसे पात्र वि स खांडेकर यांनी या कादंबरीत दाखवले आहेत. वि स खांडेकर यांनी या कथेचे अगदी सुलभ आणि इतरांना कळेल अशा भाषेमध्ये मांडणी केली आहे.

ययाती चे वडील नहुष हे खूप शूर वीर असतात. परंतु त्यांच्या गैरवर्तन ना मुळे इंद्रदेव त्यांना शाप देतात की, नहुष नहाराजांची मुले कधीही सुखी राहणार नाहीत. जेव्हा नहुष महाराज युद्धावर असतात तेव्हा, यायातिला या शापा बद्दल कळते. ययाती चा लहान भाऊ याती हा लहानपणीच रजविलासा पासून दूर संन्यासी जीवन व्यतीत करतो.

ययाति ल नात्या शपाबद्दल कळाल्याने तो ही घाबरून जातो त्याला वाटते की, आता मला कधीही सुखी जीवन मिळणार नाही. पुढे ययाती चे लग्न शुक्राचार्य ची मुलगी देवयानी यांच्यासोबत झाले. देवयानी त्यांच्यासाठी त्यांची सखी सर्विष्ठा दासी म्हणून यायाती व देवयानी यांच्या सोबत राहू लागली. सर्विष्ठा‌चे सुंदर रुप पाहून यायाती राजा तिच्यावर मोहित झाला.

देवयानी काढून राजाला दोन पुत्र प्राप्त झाले,तर सर्विष्ठा कडून ययाती ला तीन पुत्र प्राप्त झाले. जेव्हा ही बातमी देवयानीला करती तेव्हा ती शुक्राचार्याला ययाती बद्दल सर्व हकीकत सांगते, त्यावर शुक्राचार्य य त्याला वृद्ध होण्याचा शाप देतात. तरी सुद्धा यायातीचा मनातील ही वासराचे भावना नष्ट होत नाही.

एके दिवशी यमराज देव ययाती ला घेण्यासाठी येतात, तेव्हा ययाती यम राजाजवळ विनंती करतो की त्याला पुन्हा तरुण्य दिले जावे. त्यावर यमराज म्हणतात की, तुझ्या सर्व पुत्रांपैकी एकादा पुत्र तुला त्याचे तारूण्य दान देत असेल तर, तुला तुझ्या यौवन परत मिळेल. आपला पितावर द्या करून यायाती चा पाचवा मुलगा त्याला यौवन दान करतो.

ययाती पुन्हा तरूण होऊन आपली वासनाची भूक मिटवण्यासाठी शंभर राणी सोबत लग्न करतो. व त्यातून त्याला शंभर पुत्र प्राप्त होतात.

त्यानंतर शंभर वर्षां नंतर यामराज पुन्हा ययातीला घ्यायला येतात, तेव्हा त्याच्यातील वासनाची न संपणारे भूक बघून आश्चर्यचकित होतात. ययाती पुन्हा यमराजाकडे यौवन साठी प्रार्थना करतो, त्यावर यमराज पुन्हा त्याला पहिल्यासारखेच वरदान देतात, यावर ययाती पुन्हा आपल्या एका मुलाचे यौवोन प्राप्त करतात व हा दिनक्रम पुढचे हजारो वर्षे चालतो.

अशाप्रकारे ययातिने सुखप्राप्तीसाठी वासना चा सहारा घेतला.

ययातीच्या याच वासना ची कहाणी ययाती या पुस्तकात सांगण्यात आली आहे. पुढे राजाला त्याच्या चूक लक्षात येऊन राजाने केलेला पश्चाताप याचे सुद्धा वर्णन केले आहे.

अशा प्रकारे यायातीची ही कहाणी अतिशय सुंदर शब्दांमध्ये वि. स .खांडेकर यांनी मांडली आहे. त्यांनी या पुस्तकातून मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी वृत्ती वर एक प्रकाश टाकला आहे.

जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो  त्यावेळेस त्याला  हे जीवनातील अंतिम तथ्य नाही याची जाणीव होते. वि.स.खांडेकर यांनी ययाती ह्य पुस्तकात हेच सर्वसामान्यांना सांगितले आहे. ययाती ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ह्या  पुस्तकासाठी  वी.स. खांडेकर यांना इ.स. 1960 मध्ये  साहित्य अकादमी पुरस्काराने आणि इ.स. 1974  मध्ये भारतातील  साहित्यासाठीचा  सर्वोच्च

” ज्ञानपीठ पुरस्काराने “   सन्मानित करण्यात आले.

अशाप्रकारे जीवन जगायला शिकवणारे ” ययाती “ हे मला आवडलेले पुस्तक आहे.

तर मित्रांनो ! ” माझे आवडते पुस्तक निबंध मराठी । Maze Avadte pustak Nibandh Marathi “   वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

” मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही Points राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध
  • विरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी 
  • अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध
  • पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन
  • माझे आवडते फूल कमळ मराठी निबंध

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझे आवडते पुस्तक मराठी निबंध Essay on My Favourite Book in Marathi

माझे आवडते पुस्तक मराठी निबंध Essay on My Favourite Book in Marathi: चांगल्या पुस्तकांना मानवी जीवनात खूप महत्त्व असते. उत्कृष्ट पुस्तके चांगली मित्र, गुरु आणि मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्याचा अभ्यास आपले ज्ञान वाढवितो, जीवनदृष्टी विस्तृत करतो आणि त्याचे व्यक्तिमत्त्व तयार करण्यास मदत करतो. मला अभ्यासाची आवड असल्याने मी आतापर्यंत बरीच चांगली पुस्तके वाचली आहेत. मी ठामपणे सांगू शकतो की गांधीजींच्या ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्राने मला सर्वात जास्त प्रभावित केले.

लेखकाचा प्रामाणिकपणा

‘सत्याचे प्रयोग’ हे गांधीजींच्या जीवनाचे खरे चित्र आहे. त्याच्या प्रत्येक भागात सत्याचे महत्व सांगितले आहे. गांधीजींनी प्रेरणादायक उदाहरणे सादर केली आहेत ज्यामधून वाचकांना त्यांचे अनुभव सांगितले आहे त्यापासून आपण चांगली शिकवण घेऊ शकतो. मांसाहारी, धूम्रपान, चोरी, आत्महत्या, पत्नीबद्दल कठोर वागणे या  गोष्टीतून गांधीजींचे स्वाभाविक रूप दिसते. दक्षिण आफ्रिकेतील त्याच्या स्वाभिमान, स्वावलंबी आणि सत्याग्रह निसर्गाचा अभ्यास केल्यास त्या सामान्य माणसामध्ये किती विलक्षण गुण दडलेले होते हे दिसून येते! अशा प्रकारे ‘सत्याचे प्रयोग’ हा गांधींच्या जीवनाचा खरा आरसा आहे.

लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाची झलक

‘सत्याचे प्रयोग’ हे ‘आत्मचरित्र’ गांधीजींचा जीवन प्रवास नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास देखील प्रतिबिंबित करते. त्यात आपण पाहतो की मोहनदास नावाचा भेकड मुलगा, लंडनमध्ये संयम व परिश्रम करण्याची पदवी मिळवतो, लंडनमध्ये न्याय आणि मानवतेची ज्योत जाळतो आणि शेवटी भारतीय स्वातंत्र्य- युद्धाचा विजयी सेनापती म्हणून राष्ट्रपिता बनतो. सामान्य व्यक्तीचा असामान्य असा प्रवास तितकाच मनोरंजक आहे जितका तो प्रेरणादायक आहे.

अनेक विषयांवर लेखकाचे मत

या पुस्तकात गांधीजींनी सत्य, अहिंसा, धर्म, भाषा, जाती, जाती आणि अस्पृश्यता अशा अनेक विषयांवर आपले मत मांडले आहे. यामधून त्या महान मनुष्याच्या चिंतनाची झलक आपल्याला मिळते. गांधींचे स्तोत्र रामबाण औषधांप्रमाणे हृदयावर उपचार करतात.

भाषेची शैली

गांधीजींनी त्यांचे आत्मचरित्र इतक्या सहजतेने लिहिले आहे की त्यास दिलेली प्रशंसा कमी आहे. सोप्या व छोट्या शब्दांत त्यांनी भाषेचे आणि भावनांचे सर्व वैभव निर्माण केले आहे. काही ठिकाणी तर काव्य वाचण्यासारखा भास होतो.

अशा प्रकारे ‘सत्याचा वापर’ ही एखाद्या महान माणसाच्या जीवनाची प्रेरक कथा आहे. तसेच आपल्या देशाच्या इतिहासाची सुंदर झलक देखील आहे. या आत्मचरित्राने लोकांची मने जिंकली आहेत. किती लोकांनी हे पुस्तक वाचले आहे हे जाणून घेतल्यामुळे त्यांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडून आले आहेत. या पुस्तकाच्या प्रभावाने मी बर्‍याच वाईट गोष्टी सोडल्या ज्याने माझ्या चारित्र्याचा विकास केला. आता गांधीजींच्या आदर्शांचे

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…
  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

My Favourite Book Essay In Marathi

मला आवडलेले पुस्तक मराठी निबंध | My Favourite Book Essay In Marathi

My Favourite Book Essay In Marathi – मित्रांनो आज “मला आवडलेले पुस्तक  श्यामची आई मराठी निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

My Favourite Book Essay In Marathi

श्याम म्हणजे पांडुरंग सदाशिव साने त्यांनी त्यांच्या जीवनातील संस्कारक्षम अनुभवाची शिदोरी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले आहे. सर्वप्रथम आपण या पुस्तकाचे अंतरंग व बाह्य रंगांमध्ये मांडणी केली असता, पुस्तकाची किंमत रुपये 80/- तर प्रकाशन सरस्वती बुक कंपनी पुणे 2 यांनी केला आहे.

बसलेलीमुखपृष्ठावरचा शामच घर , ओट्यावर बसलेली श्यामची आई, श्याम त्याचे मित्र फुले घेऊन येतात असे मुखी फुले या प्रसंगातील चित्र आहे. तर मला पृष्ठावर विविध पुस्तकांची चित्रासहित यादी देण्यात आली आहे. या पुस्तकातील पोस्टांची संख्या 240 आहे. विविध प्रसंगाची सुंदर चित्रे दाखवण्यात आलेले आहेत.

“करेला मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशीत” याचे या उक्तीप्रमाणे पुस्तकाच्या अंतरंगात डोकावल्यास आईच्या प्रेमामुळे थोर शिकवणुकीचे सरळ साध्या व सुंदर संस्कृतीचे करून व गोड चित्र रेखाटलेले आहे. मुळात श्यामची आई हे कारागृहाच्या गजाआड जन्मलेलं बाळ आहे.

मला आवडलेले पुस्तक मराठी निबंध

9 फेब्रुवारी 1933 ते 13 फेब्रुवारी 1933 च्या सुमारास साने गुरुजींनी श्यामची आई हा ग्रंथ लिहिला एकूण 42 रात्री पैकी 36 रात्री नाशिकच्या तुरुंगात लिहिलेल्या आहेत.

आई माझा गुरु आई, माझा कल्पतरू असे साने गुरुजी म्हणतात रस, रंग, नाद, प्रेम, स्पर्श या संवेदनांची अनुभूती श्यामची आई वाचताना येते आणि तीही अगदी सहजगत्या माळीतून मनी उघडावेत, पारिजातकाच्या झाडातून टप टप फुले पडावे, गायकाच्या गोड गळ्यातून सूर पाजरावेत, अशा संवेदनांची अनुभूती श्यामची आई वाजता नाही मानवी भावभावनांचे कितीतरी पदर पापुद्रे श्यामची आई मध्ये वाचायला भेटतात. सावित्री व्रताच्या पहिल्या रात्रीत साने गुरुजींनी त्यांच्या घराण्याचा इतिहास सांगितला आहे.

त्यात ते म्हणतात केवळ प्रेम नुसती दया असून भागत नाही जीवन सुंदर व यशस्वी बनविण्यासाठी तीन गुणांची आवश्यकता आहे हे तीन गुण म्हणजे ते ज्ञान शक्ती या तीन गोष्टी ज्याच्या जवळ आहे त्याला या जगात कृतार्थ ठरतंय.

“प्रेम म्हणजे हृदयाचा विकास प्रेम म्हणजे हृदयाचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास शक्ती म्हणजे शरीराचा विकास” ही जीवन त्रिसूत्री चपकल्प आणि सोपी पणे साने गुरुजी शिवाय कोण सांगणार. [My Favourite Book Essay In Marathi]

श्यामची आई देव भक्ती “रघुपती राघव राजाराम” या प्रकरणात दिसून येते श्याम आणि त्याचे मित्र त्यांच्या भजनाने सारी अळी दुमदुम जात असेल यातील श्लोक भजन अभंग तेरी सारखे मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनीही पाठ करण्यासारखे आहेत.

“विठोबाला वाहिली फुले, भजन करती लहान मुले, विठोबाला वाहिली फुले, भजन करिती लहान मुले !! विठोबाला वाहिनी माळ भजन करती लहान बाळ, विठोबाला वाहिनी माळ भजन करिती लहान बाळ !!”

साने गुरुजींनी पुस्तकात जागोजागी सुवचनांचा सुभाषितांचा सुरेख वापर केला आहे त्यांची काही उदाहरणे आहेत – पाप किंवा पुण्य काही मरत नाही, पेराल ते पिकेल लावाल ते फळेल, जगात सारे सुखाचे सोबती दुःखाला, कोणी नाही झाडे म्हणजे फुलांच्या, माता झाडे कळ्यांना जीवन सर पाजत असतात.

“शाम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो!” गोडी ही वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमासाठी आहे. कामातच आनंद आहे. ‘तेल आहे तर मीठ नाही’ या प्रकरणात काम चांगलं होण्यासाठी मनही प्रसन्न असले पाहिजे हे सांगताना सानेगुरुजी तुकोबांचा दाखला देतात. {My Favourite Book Essay In Marathi}

‘मन करा रे कारण!’ प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ! एकदा श्यामन चुली मागच्या खोब-याचा तुकडा घेऊन खाल्ला होता. आईनं हे पाहिलं होतं, पण ती बोलली नाही; पण एकदा सांगितलेलं काम करण्यासाठी श्याम कुरकुर करू लागला तेव्हा त्याला त्याच्या या पापकृपाची आठवण करून दिली. आणि समाज वाणीच्या स्वरात त्याला म्हणाली, “देवाचं काम करायला लाजू नको पाप करण्याची लाज धर” पत्रावळ या प्रकरणातून शाम जेव्हा पत्रावळ तयार करण्यास शिकतो तेव्हा समजते, गोडी वस्तू नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे.

कामातच आनंद आहे. प्राणिमात्रांवर दया करा, हा संदेश या पुस्तकातून मिळतो. श्यामची आई मोरी गाय तर यावर मांजर यावर सुद्धा प्रेम करत असत. भगवद्गीता मध्ये, श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्ग दाखवला तर ‘श्यामची आई ‘ ही अशीच मातृगाता आहे. श्यामच्या आईने सतत श्यामला मार्ग दाखवला.

त्याला अधःपतन यापासून दूर केले, गोंधळलेला असेल तर त्याचा गोंधळ दूर केला, तो चुकीचा वागला तर त्याला प्रेमाने फटकावून पुन्हा सन्मार्गावर आणल. श्यामला त्याच्या आईने मोठे केले आणि श्यामन आपल्या आईला या पुस्तकाच्या रूपाने मोठं करून मातृ ऋण फेडले, अशी दुहेरी मोठेपणाची मनस्वी कहाणी आहे. “My Favourite Book Essay In Marathi”

तर मित्रांना “My Favourite Book Essay In Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “ मला आवडलेले पुस्तक  श्यामची आई मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

श्यामची आई हा ग्रंथ कधी लिहिला?

9 फेब्रुवारी 1933 ते 13 फेब्रुवारी 1933 च्या सुमारास साने गुरुजींनी श्यामची आई हा ग्रंथ लिहिला.

श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले?

श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकथा आहे.

Leave a comment Cancel reply

You must be logged in to post a comment.

Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध

Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध मराठीत लिहिताना आठवण येते ती उन्हाळ्याच्या सुट्टीची दरवर्षी होते सुट्टी लागली की मी माझ्या आवडत्या छंदाचे लाड करून घेतो म्हणजे मी ग्रंथालयाचा सभासद होतो आणि मनसोक्तपणे पुस्तक वाचून काढतो सुट्टीतील माझा या अवांतर वाचनावर कुणाचा आक्षेप नसतो.

Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध 100 शब्दांत

उलट आई कौतुकाने सांगते आमच्या बाळाच्या सुट्टीत काही त्रास नसतो तो आणि त्याची पुस्तके खरोखर हे पुस्तके असली की वेळ कसा जातो ते कळतच नाही या पुस्तकात या वर्षी मी अनेक पुस्तके वाचली या सर्व पुस्तकात एक पुस्तक आणि माझ्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे ते पुस्तक आहे गोदावरी परुळेकर यांची जेव्हा माणूस जागा होतो.

या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला होता म्हणून ते वाचायचे असे मी ठरवले होते परंतु जालन्यात मला त्या पुस्तकासाठी क्रमांक लावून काही दिवस थांबावे लागले तेव्हा ते पुस्तक घेऊन मी घरी आलो आणि वाचायला सुरुवात केली तेव्हा त्या पुस्तकाचे शेवटचे पाच वाजल्यानंतर मी ते खाली ठेवले नंतरही दोन वेळा मी ते पुस्तक वाचले.

“जेव्हा माणूस जागा होतो “ही काही एखादी कादंबरी नाही किंवा काव्यसंग्रह ती नाही तरी देखील ते पुस्तक आपल्या मनाला भेटते कारण ती एक सत्यकथा आहे या वसाहतीची हृदयस्पर्शी कहाणी आहे या पुस्तकाची लेखिका प्रस्तावाने किती तू काही स्वतः नानी नाव असलेली व्यक्ती का नाही तरी पण हे पुस्तक उत्कृष्ट उतरले आहे कारण त्या कादंबरीची लेखिका आणि स्वतः जगली आहे.

  • Parli Vaijnath परळी वैजनाथ

Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध 200 शब्दांत

Essay on My Favorite Book लेखिका गोदावरी पूर उडे कर यांचे बालपण व शिक्षण पुण्यात पार पडले पण कॉल करा बरोबर राजकीय सामाजिक कार्य करताना त्यांनी डोंगरकपारीत बिल आदिवासी ची व्यथा जाणवत त्यांची गुलाम व व्यवस्थापक म्हणून त्यांची त्यांच्यातील माणूस जागा केला आपल्या आपल्या साध्या कामगिरीचा वृत्तांत त्यांनी या पुस्तकात सांगितला आहे.

अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत आदिवासींचे जीवन किती कष्टप्रद आहे हे सांगताना त्यांनी कोंड्याची भाकर व अंबाडीची भाजी ची भाजी चे केलेली वर्णन आपल्याला खूप काही सांगून जाते चहा कसा करतात हेही त्या वारल यांना माहिती नव्हतं लग्न गडी व विकीच्या असा चा फेरा या परंपरागत तुरी म्हणजे जमीनदाराच्या उत्पन्नाचा पुरावा आहे लेखी काम पहिले काम करायचे होते ते आदिवासीच्या मनातील दुबळेपणा काढून टाकायचा वर्षानुवर्ष अंगवळणी पडलेले ते दुबळे झाले होते.

त्यांचा आत्मविश्वास हरवला होता लेखिकेने त्यांच्यासाठी त्यांना संघटित केले त्यांच्यातील आत्मविश्वास फुलवला पुस्तकाच्या अखेरीस हाच वआदिवासी खऱ्या अर्थाने माणूस होऊन जमीनदाराच्या विरुद्ध बंद पडणे आवाज उभा ठाकलेला आपल्याला दिसतो या पुस्तकाची विशेषता मला जाणवली ती अशी समाजातील हा प्रश्न इतका महत्त्वाचा असूनही समाजातील बहुसंख्यांना त्याची काही माहिती नव्हती.

आदिवासींची पिळवणूक चालते असे आम्ही ऐकतो बोलतो पण ही पिळवणूक किती माणूस रीतीने चालते कशी चालते याची खरी खरी कल्पना हे पुस्तक आपल्याला आणून देते आदिवासी हा अशिक्षित आहे अंधश्रद्धेत ग्रुप फक्त बोलत आहे असे आपण मानतो पण त्यांच्या मनातील माणुसकी मोठा आहे हेही आपल्याला तेथे दिसते असलेली गोदामाई त्यांच्या घरी आली तेव्हा तिला पाहण्यासाठी या आदिवासींनी आपल्या प्राणांची बाजी लावली तिला आपल्या माहेर -वाशीण बनवली.

जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाला पक्षी जेवण करताना एका पद्धतीने लेखिकेचा यथोचित गौरव केला आहे प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे आणि म्हणूनच ते माझे विशेष आवडते आहे यानंतर मी बरीच पुस्तकं वाचली माझ्या मते असे माझे मत आहे की आपण एक यशस्वी व्यक्ती असा सापडणार नाही त्यांनी बरीच पुस्तके वाचली नसेल प्र प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पुस्तक वाचनाची सवय असते.

वाचनाची प्रिया मनासाठी चांगली आणि तितकेच आत्म्यासाठी देखील चांगली आहे मोठी पुस्तके आपल्याकडे नसलेली ठिकाणी आम्ही आमच्या स्वतःच्या नसलेल्या अनुभवांमध्ये प्रवास करताना साहित्य आपल्याला आपली भाषा आणि लेखन शैलीचा कौशल्य विकसित करण्यास मदत होते श पुस्तक वाचल्यानंतर मला वाचनामध्ये अधिकच गोडी निर्माण झाली नंतर मी माझे आवडते पुस्तक वाचण्यास सुरुवात केली.

  • Aundha Nagnath औंढा नागनाथ

Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध 500 शब्दांत

मी बरीच पुस्तके वाचली आहेत पण ज्यांनी माझ्या मनावर कायमचा पाळले ते म्हणजे सेक्सपियर चे हेल्मेट पुस्तक हे यासाठी सुरुवातीला लिहिलेले पुस्तक आहे मी हे भारतीय भाषांत हिंदीत वाक्य आहे आणि ते समाप्त करण्यात पुढे करत असताना मी प्रभावित झालो आहे तिने मला पूर्णपणे पकडलेले आणि पुस्तकाचा कथनायका कथानकाचा शेवट पाहण्याची वाट पाहू शकले नाही

पुस्तकाचा कथानक

पुस्तकाची कथानक अनेक वर्ण आणि बदलासह विस्तृत आहे हेलमेत हा आजचा मुलगा आहे आणि जेव्हा त्याच्या वडिलांचा खून केला हे समजल्यावर तो सूड घेण्याची शपथ घेतो तथापि तो इतका संवेदनशील आहे की याचा सामना करण्यासाठी तो धडपडत आहे तो काही प्रयत्न करते आणि जेव्हा काय करावे या निराशेवर सत्य जाणून घेण्यासाठी तो वेडा झाला आहे असे भासविण्यासाठी योजना करते.

या पुस्तकात नाही फिक्स आहे ते चे महत्त्व आणि जीवनाच्या प्रत्येक बाबतीत खरी म्हणजे आवश्यक तपणे वर्णन केले गेले आहे. लोकांची आणि वाचन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांच्या मुलीला चे रक्षण करावे हे देखील दर्शविले की हेल्मेट सारखा संवेदनशील आणि नीतिमान व्यक्ती त्याच्या करून आणि सहानुभूती मॉडेल इतर कोणतीही व्यक्ती विरुद्ध चालू शकत नाही जीवनातील साजरी करणे ही थोडी अत्यंत चिंताजनक आणि नैतिक दृष्ट्या आहे परंतु नेतिक परिणाम आत्म्यासाठी अतिशय पोस्ट आणि उपयुक्त आहे.

हे पुस्तक शेक्सपियर यांनी नाट्यमय नाटकाच्या स्वरूपात म्हणून केलेले असते असेच लिहिले होते पुस्तकाची भाषा इंग्रजी आहे म्हणून मला ते भारतीय भाषांतरात वाचावे लागले परंतु यामुळे मला त्याचा आनंद कमी वाटला नाही मला वाटले की हेलंबे च्या चांगल्या प्रयत्नाचे कौतुक केली पाहिजे म्हणून मी त्याच्याशी संबंधित आहे.

श्यामची आई या पुस्तकाबद्दल मी बरेच लोकांकडून खूप प्रचंड ऐकली होती माझ्या मनातली श्यामची आई पुस्तक वाचा व हे माझ्या मनाने मला बोलले पुस्तक वाचन हा माझा छंद अगोदर पासून होता पण शामची आई मला एक आकर्षक व्यक्तिमत्त्व वाटला आणि त्याबद्दल जाणून घेण्याची मध्ये जिज्ञासा आणखीनच वाढली.

तसे आजपर्यंत मी अनेक पुस्तके वाचली आहेत त्यातील काही पुस्तके मला खूप आवडली आहे मला आवडणारे अश्या पुस्तकांपैकी एक पुस्तक श्यामची आई हे सुद्धा झाले या पुस्तकाला पांडुरंग शिवदास सांगणे म्हणजे साने गुरुजीनी लिहिलेले श्यामची आई साने गुरुजी ची आत्मकथा आहे या पुस्तकासाठी गुरुजींनी आपल्या आईबद्दल प्रेम भक्ति व कृतज्ञता मांडली आहे.

या पुस्तकाचा आज पर्यंत तीन लाखापेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत स्वातंत्र्ययुद्ध नंतर साने गुरुजी यांच्या सहभागामुळे त्यांनी तुरुंगवास भोगावा लागला 9 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली साने गुरुजी यांनी आपले बरेच लेखन तुरुंगात असतानाच केले शामची आई आहे.

हा ग्रंथ त्यांनी अवघ्या पाच दिवसात लिहून संपला श्यामची आई या पुस्तकाचा साने गुरुजींनी मग तिचा महिमा गायला आहे त्याच बरोबर बरोबर सांस्कृतिक व बाल बहुत घराण्यातील साध्या सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात केले आहे साने गुरुजींनी गुरुजी साठी त्यांची आई गुरु आई कल्पतरु होती गायक गुरांवर फुलपाखरांवर झाडामागे कडांवर प्रेम करायला तिने त्यांना शिकविले.

आपल्या मुलाचे संगोपन कसे करावे ही कला गुरुजींच्या आईने चांगली माहिती होती आपल्या आईसोबत घडलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचे वर्णन गुरुजींनी श्यामची आई पुस्तकातून केले आहेत गुरुजींच्या आईने लहानपणापासून देशभक्ती आणि ईश्वर भक्तीचे भावना त्यांच्यात व त्यांच्या भांडण भावंडात निर्माण केली या संस्कारामुळे चंद्र सूर्यासारखी तेजस्वी फुले साने गुरुजींच्या रुपाने उमलली.

श्यामची आई पुस्तकातील एक एक शब्द कृती मै आहे तो मनाला उभारी देऊन जातो सानेगुरुजींच्या श्याम आणि त्याच्या आई हे घराघरात आदर्श मानले गेले आहेत आज जरी शामचीआई मधील श्याम पडद्याआड गेला असला तरी या पुस्तकाला वाचून नवीन शाम तयार होत आहेत म्हणून मी तुम्हा सर्वांना आपल्या आयुष्यात एकदातरी शामची आई पुस्तक वाचण्याचा सल्ला देतो. तुम्हाला Essay on My Favorite Book निबंध कसा वाटला जरूर सांगा. आमच्या योगाटीप्स या ब्लॉगला पण भेट द्या.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

[Favourite Book] माझे आवडते पुस्तक निबंध | My Favourite book essay in marathi

essay on favourite book in marathi

My Favourite Book Essay In Marathi

माझे आवडते पुस्तक निबंध | my favourite book essay in marathi

माझे आवडते पुस्तक आगीचे पंख | Maze avadte pustak Wings of Fire :

पुस्तकांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या जगात वाहून नेण्याची, आपल्या कल्पनेला चालना देण्याची आणि आपल्यात आग पेटवण्याची अतुलनीय शक्ती आहे. माझ्यावर खोलवर परिणाम करणाऱ्या असंख्य पुस्तकांपैकी एक ठळकपणे उभी आहे – डॉ. ए.पी.जे. यांचे “विंग्स ऑफ फायर” अब्दुल कलाम. 

ही आत्मचरित्रात्मक कलाकृती केवळ एका दूरदर्शी नेत्याच्या जीवन प्रवासाचे वर्णन करत नाही तर जगभरातील लाखो लोकांसाठी प्रेरणा आणि आशेचा किरण म्हणून काम करते.

“विंग्स ऑफ फायर” आपल्याला डॉ. ए.पी.जे. यांच्या जीवनातून एका विलक्षण प्रवासात घेऊन जाते. अब्दुल कलाम, भारताचे ११वे राष्ट्रपती. या पुस्तकात एका लहानशा शहरात त्याची नम्र सुरुवात आणि ज्ञानाच्या त्याच्या अथक प्रयत्नांचे स्पष्टपणे वर्णन केले आहे. 

असंख्य अडथळे आणि संकटांना तोंड देत असतानाही, कलाम यांचा अविचल दृढनिश्चय आणि अमर आत्मा पानांमधून चमकत आहे, वाचकांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी चिकाटीने प्रेरित करते.

कलाम यांच्या शब्दांतून उमटलेली नम्रता ही या पुस्तकातील सर्वात उल्लेखनीय बाब आहे. यशाची उत्तुंग शिखरे गाठूनही, तो कधीही आपल्या मुळांशी संपर्क गमावत नाही आणि संपूर्ण प्रवासात तो स्थिर राहतो. 

त्यांचा साधेपणा, सचोटी आणि देशसेवेची वचनबद्धता सर्व वयोगटातील वाचकांसाठी मौल्यवान जीवन धडे म्हणून काम करते. कठोर परिश्रम, शिस्त आणि नैतिक मूल्यांवर कलाम यांचा भर खोलवर प्रतिध्वनित होतो आणि व्यक्तींना त्यांच्या निवडलेल्या मार्गांमध्ये उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करते.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्र-निर्माण:

हे पुस्तक भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या यशस्वी विकासामध्ये कलाम यांचे योगदान अतिशय तपशीलवार वर्णन केले आहे. 

कलाम त्यांच्या अनुभवांद्वारे केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाची शक्तीच दाखवत नाहीत तर समाजाच्या भल्यासाठी या क्षमतांचा वापर करण्याचे महत्त्वही अधोरेखित करतात. नावीन्यपूर्ण आणि वैज्ञानिक वृत्तीने प्रेरित स्वावलंबी भारताची त्यांची दृष्टी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

लवचिकता, आशा आणि अदम्य मानवी आत्मा:

शिवाय, ‘विंग्स ऑफ फायर’ ही केवळ वैयक्तिक विजयाची कथा नाही; ही लवचिकता, आशा आणि अदम्य मानवी आत्म्याची कथा आहे. 

कलाम यांचे शब्द आशावादाची भावना निर्माण करतात आणि अडथळ्यांवर मात करून स्वप्नांना सत्यात बदलण्याची इच्छा जागृत करतात. जगात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची पार्श्वभूमी काहीही असो, त्याच्या क्षमतेवर त्यांचा ठाम विश्वास आहे. 

रामेश्वरममधील एका छोट्या शहरापासून ते देशातील सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा प्रवास चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या सामर्थ्याचा दाखला आहे.

जीवन धडे आणि कृतीसाठी प्रेरणादायी कॉल:

शिवाय, “विंग्स ऑफ फायर” जीवनाच्या सर्व स्तरांतील वाचकांसाठी अमूल्य जीवनाचे धडे देते. कलाम यांनी शिक्षणावर दिलेला भर, ज्ञानाचा शोध आणि सतत शिकण्याची गरज या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. 

देशाच्या तरुणांवरील त्यांचा अढळ विश्वास आणि समाजाच्या भल्यासाठी त्यांच्या क्षमतांचा वापर करण्याचे त्यांचे आवाहन प्रासंगिक आणि प्रेरणादायी आहे. 

हे पुस्तक व्यक्तींना जबाबदारी स्वीकारण्यासाठी, त्यांच्या समुदायासाठी योगदान देण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक स्पष्ट आवाहन म्हणून काम करते.

निष्कर्ष: माझे आवडते पुस्तक निबंध

शेवटी, “विंग्स ऑफ फायर” ही एक साहित्यिक कलाकृती आहे जी सीमा ओलांडते आणि जगभरातील लाखो लोकांच्या हृदयाला आणि मनाला स्पर्श करते. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा नम्र सुरुवातीपासून दूरदृष्टी असलेला नेता आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचा प्रवास हा स्वप्नांच्या, दृढनिश्चयाच्या आणि चिकाटीच्या सामर्थ्याचा दाखला आहे. 

हे पुस्तक केवळ प्रेरणाच प्रज्वलित करत नाही तर उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यासाठी आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी व्यक्तींमध्ये आशा आणि आत्मविश्वास देखील जागृत करते. “विंग्स ऑफ फायर” हा एक मार्गदर्शक प्रकाश आहे, याची आठवण करून देतो

माझे आवडते पुस्तक निबंध My Favourite Book Essay in Marathi

My Favourite Book Essay in Marathi माझे आवडते पुस्तक निबंध  आज आपण या लेखामध्ये माझे आवडते पुस्तक (my favourite book) या विषयावर निबंध लिहिणार आहोत. जगामध्ये अनेक विषयावर आणि अनेक सत्य घटनांच्यावर, ज्ञानामध्ये भर पडणारी अशी अनेक पुस्तके असतात. पुस्तक वाचण्याचे अनेक लोकांना आवड असते तसेच अनेकजन अनेक पुस्तके वाचतात आणि काही लोक असे देखील असतात ज्यांना नवनवीन पुस्तके वाचण्यास खूप आवडते कि त्यांच्या घरामध्ये इतकी वेगवेगळी पुस्तके असतात किं त्यांचे घर म्हणजे एक छोटेसे ग्रंथालय बनलेले असते.

तसेच आमच्या घरामध्ये देखील एक छोटेसे ग्रंथालय असल्यासारखेच म्हणावे लागेल कारण वेगवेगळ्या पुस्तकांनी आमचे कपाट भरलेले आहे कारण आमच्या घरामध्ये देखील माझ्या भावाला आणि मला पुस्तक वाचण्याची आणि नवनवीन गोष्टींच्या विषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते त्यामुळे आम्ही कोणत्याही पुस्तक दुकांमध्ये गेलो कि कोणते ना कोणते छोटे मोठे पुस्तक घरी घेवून येतोच.

घरामध्ये जरी आपल्या अनेक चांगली पुस्तके, आपल्या ज्ञानामध्ये भर पडणारी, माहिती देणारी, पूर्वीच्या सत्य घटना सांगणारी, वाचाल्यानात्र आपले मनोरंजन होणारी अशी अनेक पुसतके असतात. कोणत्याही वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीला जरी अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडत असली तरी आणि जरी घरी अनेक वेगवेगळी पुस्तके असली तरी एक आवडीचे पुस्तक असतेच.

my favourite book essay in marathi

माझे आवडते पुस्तक निबंध – My Favourite Book Essay in Marathi

Maza avadta pustak – me vachalele pustak in marathi.

जे पुस्तक आपल्याला कितीही वाचले तरी कंटाळा येत नाही आणि ते पुस्तक आपण जपून ठेवतो तसेच माझे देखील एक आवडते पुस्तक आहे जे मला खूप वाचायला आवडते आणि मी पहिल्यांदा वाचलेले पुस्तक म्हणजे ‘महाभारत’ आणि मला आजही हे पुस्तक वाचायला खूप आवडते त्यामुळे मी हे पुस्तक कधी कधी वाचते त्यामुळे मला पुस्तक सारखे सारखे वाचून महाभारत कसे घडले, पांडव आणि कौरवांच्या मधे युध्द कसे झाले तसेच भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी कसे समजावले या सारख्या महाभारतामध्ये घडलेल्या गोष्टी चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत.

महाभारत हा एक प्राचीन म्हणजेच खूप पूर्वीचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाला एक संस्कृत काव्यग्रंथ म्हणून गणले जाते तसेच या ग्रंथाबद्दल असे देखील म्हटले जाते कि हा ग्रंथ महर्षी परशराम व्यास यांनी श्री गणपती कडून लिहून घेतला होता. महाभारत हा ग्रंथ भारतामधील एक जुना आणि पौराणिक आणि धार्मिक महा काव्य आहे. महाभारत या पुस्तकामध्ये पांडव आणि कौरव  यांच्यामध्ये युध्द कसे झाले तसेच पांडवांचा वनवास, द्रौपदीचे वस्त्रहरण कसे झाले या सर्व गोष्टींच्या विषयी माहिती आहे. महाभारत हे प्रथम लिहिताना संस्कृत मध्ये लिहिले होते आणि महाभारत या ग्रंथामध्ये एक लाखाहून अधिक ग्रंथ श्लोक आहेत.

महाभारत ह्या ग्रंथाला भारतामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे आणि हिंदूंच्या लेखी तर या ग्रंथाला खूप महत्वाचा आहे आणि हिंदू धर्मातील हा मुख्य ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये जरी अनेक पात्रे असली तरी यामध्ये मुख्य पात्र आहेत आणि त्यामधील मुख्य पात्रांची नावे म्हणजे श्री कृष्ण, भीष्म, अर्जुन, कर्ण, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, दुर्योधन, अभिमन्यू, युधिष्ठीर, द्रौपदी, कुंती आणि गांधारी हे महाभारतातील मुख्य पात्र आहेत. महाभारतामध्ये महत्वपूर्ण भूमिका हि भगवान श्री कृष्ण यांनी बजावली आहे. महाभारत हा ग्रंथ खूप मोठा आहे आणि हा ग्रंथ लिहिण्यासाठी ३ वर्ष लागले होते असे म्हटले जाते.

महाभारत हे पुस्तक खूप जुने पुस्तक आहे आणि हे पुस्तक भूतकाळातील सत्य घटनेवर आधारित आहे. महाभारत हे पुस्तक सर्वात जुने आणि जगातील पहिले पुस्तक आहे. महाभारतामध्ये म्हणजे हे एक युध्द होते जे पांडव आणि कौरव  यांच्यामध्ये लागले होते आणि हे हस्तिनापुर येथील सत्तेसाठी लागले होते.

महाभारत या पुस्तकामध्ये अशी कथा आहे कि हस्तिनापुर हि एक राजधानी होती आणि तेथे धृतराष्ट्र आणि पांडू हे दोन भाऊ हे दोन भाऊ एक राजघराण्यात राहत होते आणि तेथील सत्ता हि त्यांच्या घराण्याकडेच होती ज्यावेळी धृतराष्ट्र आणि पांडू यांच्यामधील एकाला राजा करण्याची वेळ आली त्यावेळी पांडू हस्तिनापूरचा राजा बनला आणि धृतराष्ट्र अंध असल्यामुळे त्याला राजा बनता आले नाही. काही दिवसांनी त्यांचे लागण झाले राजा पांडू यांच्या पत्नीचे नाव कुंती होते आणि धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव गांधारी होते.

पांडू राजाला पाच पुत्र होती त्यांची नावे अर्जुन, नकुल, सहदेव, भीम आणि युधिष्ठीर हे पुत्र होते तसेच गांधारीला आणि धृतराष्ट्राला शंभर मुले होती परंतु त्यांचे मोठे पुत्र दुर्योधन आणि युधिष्टिर हे होते. धृतराष्ट्राच्या मुलांना कौरव  म्हणत होते आणि पांडू राज्याच्या मुलांना पांडव म्हणत होते.

दुर्योधन आणि आणि युधिष्टिर यांचा एक मामा होता आणि त्याचे नाव शकुनी असे होते आणि शकुनी मामा हा आपल्या भाच्यांच्या मनामध्ये पांडव पुत्रांच्याविषयी तिरस्काराची आणि भेदभावाची भावना निर्माण करत होता तसेच काही वेळा दुर्योधन आणि शकुनी मामाने पांडवांना संपवण्याचा किती तरी वेळा प्रयत्न केला होता आणि परंतु त्यावेळी त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. कौरवांनी एके दिवशी पांडू पुत्रांना जुगार खेळण्यासाठी आमंत्रित केले होते आणि कौरव आणि पांडवांच्या मध्ये हा खेळ सुरु झाला आणि या खेळामध्ये पांडवांना अपयश आले आणि त्यांनी त्यांचे द्रौपदी सह राज्य गमावले.

  • नक्की वाचा: माझा आवडता छंद पुस्तक वाचणे निबंध

तसेच त्यांना बारा वर्ष वनवास सहन करावा लागला आणि त्यांनी एक वर्ष अज्ञात वास सहन केला होता. १२ वर्षाचा वनवास सहन करून जेंव्हा पांडवा त्यांच्या राजधानीमध्ये म्हणजेच हस्तिनापुर मध्ये आले तेंव्हा हस्तिनापुर दुर्योधनाच्या सत्तेखाली होते आणि त्यावेल गौरावांनी पांडवांना राज्य देण्यास नाकर दिला. त्यावेळी श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितले कि राज्य मिळवण्यासाठी आपल्याला युध्द करावे लागेल. पांडवांच्या बाजूने फक्त भगवान श्री कृष्ण होते तर गौरावांच्या बाजूने त्यांचे सर्व नातेवाईक होते आणि हे अर्जुनाचे देखील नातेवाईक होते.

राज्य न परत मिळाल्यामुळे युध्द सुरु झाले आणि युद्धामध्ये अर्जुनाला आपल्या नातेवाईकांच्या विरुद्ध लढायचे होते आणि अर्जुनाच्या विरुद्ध त्याचे काका, मामा, भाऊ आणि इतर नातेवाईक देखील होते आणि हे पाहून खूप दुखः झाले आणि तो उदास झाला आणि युद्ध करण्यास नकार देवू लागला परंतु भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला समजावले आणि युद्धासाठी तयार केले.

कौरव आणि पांडव यांच्यामध्ये १८ दिवस युध्द झाले आणि यामध्ये पांडवांचा विजय झाला आणि त्यांना परत हस्तिनापूरचे राज्य मिळाले. अश्या प्रकारे महाभारताची कथा आहे आणि हि कथा वाचताना खूप छान वाटते आणि महाभारत वाचताना कंटाळा येत नाही.

आम्ही दिलेल्या my favourite book essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे आवडते पुस्तक निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my favourite hobby reading books in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my favourite book in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maza avadta pustak Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

मराठी Blogger

essay on favourite book in marathi

My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक

माझे आवडते पुस्तक

माझे आवडते पुस्तक My favorite book essay in marathi म्हणून कोणत्या एका पुस्तकाचे नाव घेता येणार नाही असंख्य पुस्तकांपैकी कित्येक पुस्तके मला आवडतात. नुकतेच वाचलेले The One Thing in marathi ह्या पुस्तकाचा हा सारांश..

My favorite book essay in marathi

आवडते पुस्तक म्हटले कि आपल्याला त्या पुस्तकातील काही भाग जास्त आवडतो किंवा त्या पुस्तकाच्या वाचनाने आपल्यात काही चांगल्या सवयी रुजतात. खऱ्या वाचकाला आपल्या पुस्तक संग्रहातील अनेक पुस्तके आवडतात कारण वेगवेगळ्या विषयावरील पुस्तकांमध्ये वेगवेगळे विषय मांडलेले असतात. व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी असलेल्या माझे आवडते पुस्तक My favorite book essay in marathi ह्या शीर्षकाखाली आपण The one thing ह्या पुस्तकाची चर्चा करूया.

आपल्या कामाचे जास्त परिणाम कसे मिळवावे ?

आपल्या सगळ्यांकडे एका दिवसाचे २४ तास असतात. मग का काही लोक रोजचे काम रोज पूर्ण करतात? आणि काही लोकांजवळ आज सुद्धा कालचे काम प्रलंबित असते आणि आजचे काम ते उद्यावर पण नेतात? काही लोकांना खूप काम करूनही पाहिजे तसे निकाल का मिळत नाहीत आणि काही लोक कमी काम करूनही यशस्वी का होतात?

अशा प्रश्नांची उत्तरे गॅरी केलर च्या My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक One Thing in marathi ह्या पुस्तकात मिळतात.

१) डॉमिनो इफेक्ट समजून घ्या.

लाकडाचे छोटे डॉमिनो जेव्हा आपण एका रांगेत लावतो तेव्हा पहिला पडणारा डॉमिनो दुसऱ्या डॉमिनो ला पाडतो आणि दुसरा तिसऱ्याला. एक २ इंचाचा डॉमिनो आपल्यापेक्षा ५० टक्के मोठा डॉमिनो पाडू शकतो आणि जर अशा क्रमाने पाहिले तर १८ वा पडणारा डॉमिनो हा पिसाच्या झुकत्या मनोऱ्याच्या (Leaning Tower of Pisa) उंचीचा असू शकतो आणि २३ व्या डॉमिनोची उंची पॅरिस च्या आयफिल टॉवर एवढी असू शकते.

ह्याचाच उपयोग करून आपण आपले लक्ष्य ठरवू शकतो. म्हणजे आजचे केलेले छोटे काम उद्या जास्त परिणाम देते. जर आपल्याला एका वर्षात ३६५ पानांचे पुस्तक लिहायचे असेल तर एका दिवशी एक पान लिहावे लागेल आणि एका तासात एक किंवा २ पॅराग्राफ.

एखाद्या व्यावसायिकाला जर अरबपती व्हायचे असेल तर त्याला अगोदर करोडपती व्हावे लागेल आणि त्याही अगोदर त्याला लखपती व्हावे लागेल आणि लखपती होण्यासाठी त्याला काही हजार रुपये जमवावे लागतील. म्हणजेच पुढच्या वर्षांची लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी त्याला आज छोटे काही तरी काम करावे लागेल.

२) मल्टी टास्किंग खोटी गोष्ट आहे. जर एखादा शिकारी एकाच वेळेस दोन ससे पकडण्याचा प्रयत्न करेल तर काय निकाल येईल ? एकही ससा मिळणार नाही. एकाच वेळेस दोन रस्ते बदलत राहाल तर काही मिळणार नाही.

ह्याऐवजी आपला वेळ आणि विचार एका गोष्टीवर लावा ते जास्त निकाल देईल. ह्यासाठी Time Block करणे तुम्ही शिकू शकता. Time block करणे म्हणजे एखाद्या महत्वाच्या कामासाठी वेळ काढणे .

त्या वेळेत बाकी कमी महत्वाची कामे पूर्ण बंद. आणि बघा खरे महत्वाचे काम कसे पार पडते ते. महत्वाचे काम पूर्ण झाल्यानंतरच दुसरे कमी महत्वाचे काम हातात घ्या आणि त्याला सुद्धा Time block करून पूर्ण करा.

३) मनुष्याजवळ इच्छाशक्ती सीमित असते. मनुष्याची इच्छाशक्ती मोबाईल फोनच्या बॅटरी सारखी असते. तिला रोज चार्ज करावी लागते. प्रत्येकच मनुष्याला निसर्गतःच रोज एक ऊर्जा मिळते.

ही ऊर्जा सकाळी जास्त असते आणि दिवसभर नंतर कमी कमी होत जाते. म्हणून आपल्याला महत्वाचे काम सकाळीच पार पडणे शिकले पाहिजे.

सकाळच्या वेळेत कमी महत्वाची कामे बाजूला सारा आणि खऱ्या महत्वाच्या कामावर काम करणे शिका. दुसऱ्या दिवशी इच्छाशक्ती परत मिळते.

जास्त इच्छाशक्ती साठवण्यासाठी आपण आपल्या डोक्यात यशस्वी लोकांच्या गोष्टी शिरवून आपली इच्छाशक्ती वारंवार चार्ज करू शकतो.

४) आपली To Do लिस्ट बनवा. Pareto चा ८०-२० नियम तुम्हाला माहित असेलच. ह्या नियमाप्रमाणे आपल्या एकूण कामाच्या फक्त २० टक्के कामाने आपल्याला अपेक्षित परिणामाच्या ८० टक्के परिणाम मिळतात आणि ह्याउलट आपण केलेल्या ८० टक्के कामांनी आपल्याला फक्त २० टक्के परिणाम मिळतात.

ह्याचा अर्थ असा कि आपल्या To Do list मध्ये रोज अशी कामे असली पाहिजेत कि ज्या कामांमुळे आपल्याला हवे असलेले निकाल मिळतील. ह्याउलट आपल्या लिस्ट मध्ये कमी महत्वाची कामे सगळ्यात खाली असावी.

तर आपल्यासाठी Focusing Question.. आपली One Thing काय की जी केल्याने बाकी गोष्टी सोप्या होतील किंवा त्या करण्याची गरजच राहणार नाही? आपल्या One Thing साठी आजच कार्य करणे सुरु करा.

My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक म्हणून आपण कोणते पुस्तक सुचवाल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत. पुस्तकावर ह्या मराठी निबंधा मधे आम्ही पुस्तकाचे वर्णन केले आहे आणि त्यांचे महत्व काय आहे आणि ते आपले खरे मित्र का आहेत ह्याची माहिती आम्ही ह्या मराठी निबंधा मधे दिली आहे.

Image of a book used for Marathi essay on book

पुस्तकावर निबंध.

बगीतले तर पुस्तके म्हणजे केवळ खूप साऱ्या पानाचा असलेला संग्रह आहे. पण ह्या पुस्तकांच्या पाना मधे आपले सर्व आयुष्य बदलण्याची शक्ति असते, पुस्तके म्हणजे ज्ञानाचा भंडार आहे. प्रतेक गोष्ट च्याचा तुम्ही विचार करू शकतात ते सर्व काही आपल्यानं पुस्तका मधे बघायला मिळते. पुस्तकान मधे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. पुस्तक आपलये कधीच चुकीचे मार्ग दर्शन करत नाही, आणि ते आपल्याशी कधीच खोटे सुद्धा बोलत नाही. पुस्तक आपल्या गुरु प्रमाणे आहे ते नेहमी आपले हित पाहतात.

कोणाला ही कोणत्या ही विषया मधे रुचि असूदे आपल्या साठी प्रतेक प्रकारचे पुस्तक उपलब्ध आहे. पुस्तकांचे वेगवेलगे प्रकार आहेत जसे की काल्पनिक, वरणात्मक आणि खूप सारे. प्रत्यकाला आपल्या विषया मधे रुचि असणाऱ्या पद्धतीची पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेत. ह्या पुस्तकान मधे आपल्या विषयाची सर्व प्रश्नाचे उतर भेटू शकते.

पुस्तक केवळ आपल्याला ज्ञानच देत नाही तर ते आपल्याला कंटाळ येत असणाऱ्या वेळेला एका अनंदिक क्षणा मधे बदलू शकतो. कारण अशी पुस्तके आहेत ज्या मधे काही जागेंचे अशे वर्णन केले आहे की आपल्याला ते वाचून असे वाटते जसे आपण त्या जागेत राहून, त्या जागेतील क्षण अनुभवत आहेत. आनंदा बरोबरच अश्या पुस्तकातून आपल्याला नवीन गोष्टींची माहिती सुद्धा मिळते.

पुस्तकांची आपल्या जीवना मधे एक महत्त्वपूर्ण भूमिका असते. पुस्तक आपले गुरू आहे ते नेहमी आपले योग्य मार्गदर्शन करतात. पुस्तके वाचण्याचे खूप सारे लाभ आहेत. नियमित पुस्तके वाचली तर त्याने आपले शब्दसंग्रह आणि संप्रेषण कौशल्ये वाढते. आत्मचरित्रावर आधारित पुस्तके वाचल्याने आपल्या वक्तीमहत्वा मधे चांगले बदल घडून येतात. पुस्तका मधून घेतलेले ज्ञान अपल्यांना आपल्या आयुष्यात कधी न कधी कमी येतेच.

यशस्वी लोकांचे आत्मचरित्र वाचण्याणे आपल्याला प्रेरणा तर मिळतेच त्या बरोबरच आपल्याला माहीत पडते त्यांनी कश्या परिस्तिथी मधून यश मीळवले. पुस्तके आपले ज्ञान त्यांन मधे साचून ठेवते ज्या मुळे ते एका पिढी कडून दुसऱ्या पिढी पर्यंत पोचते. आज केवळ पुस्तांकान मुळेच आपल्याला आयुर्वेदिक औषधांची माहिती मिळू शकली आहे.

पुस्तकांचे खूप फायदे आहेत ह्या मधे कोणती ही क्षंका नाही. पुस्तकामध्ये आपले भविष्य बनवण्याची शक्ती आहे, आणि ते आपल्या जिवनाचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहेत. प्रत्येक यशशवी माणसा मधे एक सवय सामान्य असते आणि ते म्हणजे पुस्तके वाचण्याची. पुस्तके कधी ही खोटे बोलत नाही आणि ते आपले योग्य मार्गदर्शन करतात ते आपले खरे मित्र आहेत. पुस्तकांचे हे फायदे बगता आपण पान पुस्तक वाचण्याची चंगळी सवय निर्माण केली पाहिजे.

समाप्त.

मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारचे पुस्तक वाचायला आवडते? आणि तुमचे आवडते पुस्तक कोणते? आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा.

पुस्तकावर हा मराठी निबंद class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

  • पुस्तक आपले खरे मित्र.
  • पुस्तकांचे फायदे.
  • पुस्तक आपले गुरु.

तर मित्रांनो, तुम्हाला हा मराठी निबंध आवडला का? आणि जर तुम्हाला कोणत्या ही विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाळ खाली कमेंट करून कळवा.

धन्यवाद.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 24 टिप्पण्या.

essay on favourite book in marathi

Thanks for sharing Marathi Information

essay on favourite book in marathi

We are happy that you liked our essay so much :)

essay on favourite book in marathi

🙏 Thank you :)

thank you for nibndh

या निबंधा मधुन वाचनाचे महत्व कळले आहे आणि आयुष्य मध्ये खरोखरच न खोटं बोलनारा मित्र आहे राजनैतिक विषयावर निबंध आवडतो

अगदी खरं बोललात तुम्ही.

नमस्कार

नमस्कार बोला सर आम्ही आपली कश्या प्रकारे सेवा करू. :)

छान आहे निबंध, अशीच माहीत देत रहा

हो नक्कीच आणि तुम्हाला निबंध आवडला ह्याच आम्हाला आनंद आहे :)

Mast nibandh

Thank You very much we are happy you liked this essay :)

This is very intresting post. Thank you so much for sharing this article with us.

Thank you :)

Your Content is amazing and I am glad to read them. Thanks for sharing the Blog.this blog is very helpful information for every one. english stories

Thank you very much for your compliment :)

हो नक्कीच, आणि धन्यवाद 🙏

खूप छान आहे.....

धन्यवद

प्रश्न उत्तरे द्या

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

My Favourite Book | माझे आवडते पुस्तक

  • by Marathi Bana
  • November 25, 2023 February 5, 2024

My Favourite Book

My Favourite Book | ‘माझे आवडते पुस्तक’ या विषयावर विविध स्तरावरील विदयार्थ्यांसाठी निबंध.

पुस्तके हा मानवतेचा सर्वात महत्त्वाचा शोध आहे. ते आमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांची जागा इतर कोणत्याही गोष्टीने कधीही घेतली जाऊ शकत नाही. पुस्तके आपल्याला ज्ञान, आनंद आणि आपल्या सभोवतालच्या जगाची खोल अंतर्दृष्टी देतात. ते आपले प्रेरणा स्रोत आहेत. (My Favourite Book)

मार्क ट्वेनने म्हटले होते, “चांगले मित्र, चांगली पुस्तके आणि निद्रिस्त विवेक: हेच आदर्श जीवन आहे.” एक परिपूर्ण आणि समाधानी जीवन सुनिश्चित करण्यासाठी पुस्तके वाचणे आवश्यक आहे.

एखाद्या व्यक्तीसाठी पुस्तके वाचणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच मित्र बनवणे आणि सामाजिक करणे देखील महत्त्वाचे आहे. पुस्तकांच्या बाबतीत लोकांच्या वेगवेगळ्या अभिरुची असतात.

काहींना गुन्हेगारी प्रकार आवडू शकतो, तर काहींना रोमान्स आवडू शकतो, तर काहींना विज्ञानकथा आकर्षित करुन घेतात. जेव्हा पुस्तकांचा विचार केला जातो तेव्हा लोकांचा वैयक्तिक आवडींचा कल असतो.

पुस्तके हे सर्वोत्तम मित्र, सोबती आणि शिक्षक आहेत. ते आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते आपल्याला आंतरिक दृष्टी आणि सखोल अंतर्दृष्टी देतात.

ते आपला अनुभव समृद्ध करतात आणि आपल्या बुद्धीला तीक्ष्ण करतात. ते आम्हाला इतर लोकांच्या खांद्यावर उभे राहण्याची आणि जगाला उच्च दृष्टीकोनातून पाहण्याची संधी देतात.

Table of Contents

माझे आवडते पुस्तक (My Favourite Book)

My Favourite Book

विदयाथ्यार्यंना परीक्षेत या विषयावर निबंध लिहिण्यात मदत करण्यासाठी माझ्या आवडत्या पुस्तकावर प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर, महाविदयालयीन स्तर व इतरांसाठी सर्व प्रकारचे निबंध येथे आहेत.

माझे आवडते पुस्तक निबंधाचे अनुसरण करणे विदयार्थ्यांना परीक्षेतील लेखणात मदत करण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांच्या मर्यादेखाली सोपे शब्द वापरून अतिशय सोप्या पद्धतीने लिहिले आहे.

आम्ही आमच्या पाच निबंधांतर्गत विविध प्रसिद्ध पुस्तके कव्हर केली आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचा आवडता एक-पुस्तक निबंध मिळू शकेल.

प्राथमिक व माध्यमिक स्तर (My Favourite Book)

मी अनेक पुस्तके वाचली आहेत. तथापि, पॅलेस ऑफ इल्युजन या पुस्तकाविषयिची माझी आवड कधिही कमी झालेली नाही, जे चित्रा बॅनर्जी दिवाकरुनी यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

1956 मध्ये जन्मलेल्या चित्रा या सुप्रसिद्ध भारतीय अमेरिकन लेखिका आणि कवयित्री आहेत. कलकत्ता विद्यापीठ आणि राइट स्टेट युनिव्हर्सिटी, युनायटेड स्टेट्सचे माजी विद्यार्थी, चित्रा यांनी कॅलिफोर्नियामधून इंग्रजीमध्ये पीएच.डी. मिळवलेली आहे.

द पॅलेस ऑफ इल्युजन, हे पुस्तक महाभारतातील महाकाव्य कथेतील पांचालीची कथा वर्णन करते. चित्राने या महाकथेची स्त्रीवादी व्याख्या तिच्या पांचाली या निवेदकाद्वारे दिली आहे.

कादंबरी पांचालीच्या जीवनावर केंद्रित आहे. महाभारताच्या इतर रुपांतरांमध्ये तिच्या जीवनातील त्या पैलूंचा समावेश आहे. यात पांचालीच्या जन्मापासूनच्या आयुष्याची सविस्तर माहिती दिली आहे. तिचा जन्म एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता. ती आगीत जादुईपणे जन्माला आली.

पांचाली ही एका श्रीमंत राजाची मुलगी होती. तिने पाच पांडवांशी लग्न केले. तिच्या लग्नानंतरच्या तिच्या त्रासाविषयी कादंबरीत विस्ताराने लिहिले आहे.

वनवासातील जीवनातील आव्हाने, तिचे पती आणि सासू-सासरे यांच्याशी असलेले नाते आणि भगवान श्रीकृष्णाशी असलेले तिचे समीकरण या सर्व गोष्टी कादंबरीत मांडण्यात आल्या आहेत.

पांचाली हे एक करिष्माई आणि धाडसी पात्र आहे. मला तिच्याबद्दल वाचायला खूप आवडलं. चित्राने व्यक्तिरेखा साकारली आहे आणि घटनांचे चित्रणही छान केले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर

मला प्रणयरम्य कादंबऱ्या वाचायला आवडतात आणि मी आतापर्यंत वाचलेल्या सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक म्हणजे चेतन भगतचे 2 स्टेट्स’. मला या कादंबरीची मध्यवर्ती पात्रे आवडतात आणि त्यांच्यात प्रेम कसे विकसित होते.

ही कादंबरी अंशतः आत्मचरित्रात्मक असल्याचे म्हटले जाते. भगत यांच्या प्रेमकथेने त्यांना हे पुस्तक लिहिण्यास प्रेरित केले. हे पुस्तक जनतेला इतकं आवडलं की ते चित्रपटात रूपांतरितही झालं.

‘ 2 स्टेट्स’ मनोरंजक कथा

कथा एका तरुण पंजाबी मुलाची, क्रिश आणि एक सुंदर दक्षिण भारतीय मुलगी, अनन्या यांची आहे. दोघे आयआयएम अहमदाबाद येथे शिकतात. ते चांगले मित्र बनतात आणि खूप वेळ एकत्र घालवतात.

ते लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांना लग्न करायचे आहे पण पुढे येणाऱ्या अडचणींचा अंदाज येत नाही. जेव्हा ते त्यांच्या पालकांची एकमेकांशी ओळख करतात तेव्हा समस्या सुरू होते.

दोन्ही कुटुंबे भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमीतील आहेत आणि त्यांना एकत्र येणे कठीण आहे. क्रिश आणि अनन्या परिस्थिती शांत करण्याचा आणि दोघांमध्ये बंध निर्माण करण्याचा खूप प्रयत्न करतात.

तथापि, गोष्टी हाताबाहेर जातात आणि ते वेगळे होण्याचा निर्णय घेतात. ते आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू लागतात, पण ते कठीण आहे. एकमेकांना विसरणे त्यांच्यासाठी कठीण आहे. शेवटी, गोष्टी चांगल्यासाठी वळण घेतात आणि ते पुन्हा एकत्र होतात.

मला क्रिश आणि अनन्या यांच्यातील खोल बंध आवडतात. चेतन भगतने या पात्रांना जिवंत केले आहे. ते फक्त एकमेकांसाठी आहेत असे वाटते. कथेतील इतर पात्रेही जोरदार आणि मतप्रवाह आहेत. त्यापैकी प्रत्येकाबद्दल वाचणे मनोरंजक आहे.

मला हे पुस्तक खूप आवडते. मी ते तीनदा वाचले आहे आणि मी ते पुन्हा पुन्हा वाचू शकतो. या कथेतील पात्रे इतकी खरी वाटतात की प्रत्येक वेळी हे पुस्तक वाचताना मी त्यांच्यासोबत राहायला लागतो. या पुस्तकावर आधारित चित्रपटही मी पाहिला आहे आणि त्याचा आस्वाद घेतला आहे.

उच्च माध्यमिक व महाविदयालयीन स्तर -1

Girl reads a book

माझ्या सर्वकालीन आवडत्या पुस्तकांपैकी एक म्हणजे विक्रम सेठचे अ सुटेबल बॉय. कथा लांबलचक आहे पण कोणत्याही वेळी कंटाळा येत नाही. इंग्रजी भाषेत एकाच खंडात प्रकाशित झालेली ही सर्वात मोठी भारतीय कादंबरी आहे.

यात तब्बल 1349 पाने आहेत. मला या कथेची थीम आणि पात्रे देखील आवडतात. ही कादंबरी वाचायला मला जवळपास दोन महिने लागले.

मनोरंजक कथानक (My Favourite Book)

नुकतीच ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात ही कथा बेतलेली आहे. यात चार कुटुंबांची कहाणी आहे. ब्रह्मपूर या काल्पनिक शहरामध्ये सेट केलेली कथा श्रीमती रूपा मेहरा यांच्या व्यक्तिरेखेवर केंद्रित आहे, जी तिची धाकटी मुलगी, लतासाठी उत्सुकतेने जुळणी शोधत आहे. मी पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा मला प्राइड आणि प्रिजुडिसची आठवण झाली.

श्रीमती रूपा मेहरा यांचे पात्र कादंबरीतील एलिझाबेथच्या आईसारखे होते. मध्यवर्ती थीम देखील समान वाटली. तथापि, मला A Suitable Boy अधिक आवडतो कारण तो भारतात सेट आहे आणि अधिक संबंधित आहे. सेठ सांगतात की हे काम मुख्यत्वे काओ झ्युगिन यांनी लिहिलेल्या द स्टोरी ऑफ द स्टोन या चिनी कादंबरीपासून प्रेरित आहे.

मला लतादीदींची व्यक्तिरेखा विशेष आवडली. ती एक तरुण मुलगी आहे जी धाडसी आहे आणि तिला स्वतःचे निर्णय घेणे आवडते. ती तिच्या आईने ठरवलेले नियम आणि तिच्या भावाच्या मताशी जुळत नाही. कथेच्या वेळी तिला ज्या अडचणी येतात आणि त्यावर मात करण्याचा तिने केलेला प्रयत्न मनोरंजक आहे. तिचे पात्र मला जे योग्य वाटते त्याच्या बाजूने उभे राहण्याची प्रेरणा देते.

जातीय आणि वर्गीय तणाव आणि फाळणीनंतरचे राजकारण ही कादंबरीची पार्श्वभूमी आहे, ज्यामुळे ती अधिक मनोरंजक बनते. 1952 मध्ये कलकत्ता येथे जन्मलेले विक्रम सेठ हे भारतीय लेखक आणि कवी आहेत.

ते एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित भारतीय कुटुंबातील आहेत. त्यांची आई लीला सेठ या दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश झाल्या. सेठ यांनी अनेक रोमांचक कादंबऱ्या आणि कविता लिहिल्या आहेत.

त्यांच्या लेखनाचे प्रचंड कौतुक झाले आहे. त्यांच्या कामासाठी त्यांना काही प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये पद्मश्री, डब्ल्यूएच स्मिथ साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, क्रॉसवर्ड बुक पुरस्कार आणि प्रवासी भारतीय सन्मान यांचा समावेश आहे.

मला स्वतंत्र भारतातील बदलत्या कौटुंबिक मूल्यांचे आणि नातेसंबंधांचे सेठचे चित्रण आवडते. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात देशाला ज्या सामाजिक आणि राजकीय समस्यांनी ग्रासले होते, ते या कादंबरीची मांडणी करण्यासाठी योग्य पद्धतीने विणले गेले आहे.

उच्च माध्यमिक व महाविदयालयीन स्तर -2

मी खूप पुस्तके वाचली आहेत, कारण वाचण हा माझा आवडता छंद आहे. मी वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचत असतो, पण माझी आवडती पुस्तके प्रसिद्ध भारतीय लेखक रस्किन बाँड यांनी लिहिलेली आहेत.

माझ्या लहानपणापासून मी त्यांची पुस्तके वाचत आलो आहे आणि मला ती नेहमीच आवडतात. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक म्हणजे द रूम ऑन द रूफ.

कथानक (My Favourite Book)

द रूम ऑन द रूफ ही रस्टी या अनाथ अँग्लो-इंडियन मुलाची कथा आहे. तो मिस्टर हॅरिसनसोबत राहतो. त्यामुळे ते डेहराडूनमधील युरोपियन कॉलनीत राहतात. मिस्टर हॅरिसनला रस्टीला एक अत्याधुनिक इंग्रज बनवायचे आहे. तथापि, तो त्याला त्यांच्या परिसरात राहणाऱ्या भारतीयांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

दुसरीकडे, रस्टीला त्याच्या भारतीय मित्रांसोबत खेळायला आवडते. तो त्यांच्या सहवासाचा मनापासून आनंद घेतो. मिस्टर हॅरिसनची वर्चस्वपूर्ण वृत्ती आणि नियम सहन करण्यास असमर्थ, रस्टी त्याच्या मित्रांसह राहण्यासाठी पळून जातो. तो त्याच्या मित्रांसोबत राहू लागतो आणि त्याच्या नित्याच्या गरजांसाठी त्यांच्यावर अवलंबून राहतो.

रस्टी भारताबद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दल खूप काही शोधतो कारण तो मिस्टर हॅरिसनपासून दूर राहू लागतो. त्याला हे नवीन स्वातंत्र्य आवडते. पण लवकरच लक्षात येते की तो या मार्गावर जास्त काळ जाऊ शकत नाही. त्याला समजते की त्याला जगण्यासाठी काम करणे आवश्यक आहे.

लवकरच, तो मिस्टर आणि मिसेस कपूरचा मुलगा किशन कपूर याला इंग्रजीचे धडे द्यायला सुरुवात करतो. त्याच्या सेवेच्या बदल्यात ते त्याला निवास आणि भोजन देतात. तो त्यांच्या गच्चीवरच्या खोलीत राहू लागतो. शेवटी, त्याला कळले की मिस्टर कपूर दारुड्या आहेत.

त्यांची पत्नी मीना त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. रस्टीला मीनाबद्दल आकर्षण वाटतं आणि ती या भावनांना प्रतिसाद देते. दोघे खूप जवळ येतात. रस्टीला आयुष्यात पहिल्यांदाच आनंद होतो.

मात्र, मीनाचा कार अपघातात मृत्यू झाल्याने त्याचा आनंद अल्पकाळ टिकतो. बुरसटलेल्या बातम्या ऐकून उद्ध्वस्त होतो आणि किशनही. या घटनेनंतर किशन त्याच्या मावशीकडे राहायला जातो आणि रस्टी एकटाच राहतो.

दुःखावर मात करण्यासाठी आणि नव्याने जीवन सुरू करण्यासाठी, रस्टीने इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडला जाण्यापूर्वी रस्टी किशनला भेटतो.

त्याला कळते की रस्टी चोर झाला आहे तर मिस्टर कपूरने दुसरं लग्न केलं आहे. किशनला गुन्हेगारीच्या अंधाऱ्या दुनियेतून बाहेर येण्यास मदत करण्याची जबाबदारी तो घेतो. तथापि, तो किशनला सन्माननीय जीवन जगण्याचा सल्ला देतो.

पुस्तकाचा नायक (My Favourite Book)

मला रस्टीचे पात्र खूप आवडले. त्याचा प्रवास मला भावनांच्या रोलर कोस्टरमधून घेऊन गेला. लहानपणी मला त्याची अवस्था वाईट वाटायची. मिस्टर हॅरिसन ज्या प्रकारे त्याच्याशी वागतात ते हृदय पिळवटून टाकणारे आहे.

जेव्हा तो मिस्टर हॅरिसनच्या घरातून पळून गेला आणि स्वातंत्र्य अनुभवले तेव्हा मला ते खूप आवडले. मीना आणि रस्टी हे समीकरणही मला आवडले. तथापि, मीनाचे निधन आणि शेवटच्या दिशेने रस्टीची स्थिती यामुळे मला पुन्हा दुःख झाले.

रस्किन बाँड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. तो भारतातील मसुरी येथे राहतो. असंख्य पुस्तके लिहिली आहेत. मुलांसाठी सर्वोत्कृष्ट पुस्तके लिहिण्यासाठी ते ओळखले जातात. मात्र, त्यांच्या या कामाचे खूप कौतुक झाले आहे. साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

रस्टीची कथा माझ्या हृदयाला भिडली आहे. हे पुस्तक मी अनेकदा वाचले आहे. मला रस्टीच्या आयुष्यातील विविध टप्पे आवडतात आणि तो ज्या विविध आव्हानांना तोंड देतो ते कसे हाताळतो हे देखील मला आवडते.

जनरल स्तर (My Favourite Book)

My Favourite Book

द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज हे भारतीय लेखकाने लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक आहे. अरुंधती रॉय यांची ही पहिली कादंबरी होती. 1997 मध्ये तिला फिक्शनसाठी बुकर पारितोषिक मिळाले. हे माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. मला त्याचे कथानक, पात्रे आणि थीम आवडतात.

अरुंधती रॉय यांचा जन्म मेघालयातील शिलाँग येथे झाला. राजीव रॉय यांचे वडील चहाच्या मळ्याचे व्यवस्थापक होते आणि तिची आई मेरी रॉय महिला हक्क कार्यकर्त्या होत्या. ती दोन वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला.

ती आईसोबत राहत होती. ते केरळमध्ये स्थायिक झाले, जे तिच्या आईचे मूळ गाव होते. तिने आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आहे. तिची पहिली कादंबरी, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्जच्या प्रकाशनाने ती प्रसिद्धी पावली जी सर्वोत्कृष्ट विक्री झाली. त्यामुळे तिला अनेक पुरस्कार मिळाले. रॉय हे राजकीय कार्यकर्तेही आहेत. ती पर्यावरण आणि मानवी हक्क विषयांवर काम करत आहे.

वाचा: Importance of the Student Life | विद्यार्थी जीवनाचे महत्त्व

द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज

द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज 1960 च्या दशकात केरळमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाची कथा सांगतात. यात वाईट जातिव्यवस्था आणि साम्यवाद यासह अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. एस्तप्पेन आणि राहेलची कथा आहे.

ते त्यांच्या बालपणात अनुभवलेले सुख आणि दु:ख आणि त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील घडामोडींच्या वळणामुळे त्यांची व्यक्ती म्हणून कशी उत्क्रांती झाली हे सांगते.

जुळ्या मुलांचे वय सात वर्षांचे असताना आणि ते 31 वर्षांचे असताना त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे चित्रण करून ही कथा इकडे-तिकडे फिरते. ही कथा एका अकार्यक्षम कुटुंबाची आहे. पात्रांमधील संबंध खूपच गुंतागुंतीचे आहे. पिढ्यानपिढ्या पार पडणारी ही गोष्ट आहे.

पप्पाची, राहेलचे आजोबा आणि एस्थालाही व्यावसायिकदृष्ट्या चांगले करता आले नाही आणि तो आपला सर्व राग आणि निराशा आपल्या पत्नीवर काढतो. तो तिला आयुष्यभर मारतो. त्यांच्या मुलांचे, अम्मू आणि चकोचेही जीवन विस्कळीत झाले.

वाचा: How to be a successful teacher | यशस्वी शिक्षक कसे व्हावे

चाकोची पत्नी मार्गारेटने त्याचा विश्वासघात केला. ती दुस-या माणसासाठी पडते आणि चाकोला त्याच्यासाठी सोडते. मात्र, काही वेळातच तिच्या प्रियकराचा मृत्यू होतो. चाको आणि मार्गारेट यांना सोफी नावाची मुलगी आहे, जिचा दुःखद मृत्यू झाला.

अम्मूने बाबा नावाच्या व्यक्तीशी लग्न केले, जो एक अक्षम आणि अपमानास्पद व्यक्ती आहे. त्यांचे लग्नही लवकरच तुटते. या दोघांना राहेल आणि एस्था ही जुळी मुले आहेत.

कथेचा मुख्य भाग सुरू होतो जेव्हा सोफी, राहेल आणि एस्था भेटतात. त्यावेळी जुळी मुले सात वर्षांची होती. कथानक अनेक ट्विस्ट आणि वळणांसह मनोरंजक बनते.

अम्मूचे एका खालच्या जातीच्या माणसाशी असलेले प्रेमसंबंध, वेलुथा, सोफीचा दुःखद मृत्यू, चाकोचा अम्मूबद्दलचा द्वेष आणि त्यानंतरच्या सर्व गोष्टी वाचकांना खिळवून ठेवतात. एस्था आणि राहेलला कसे वेगळे व्हावे लागले हे वाचून वाईट वाटले.

एकमेकांच्या खूप जवळ असलेली जुळी मुले वेगवेगळ्या ठिकाणी वाढलेली आणि वर्षानुवर्षे इतरांना कधीच बघायला मिळत नाहीत. शेवटी, ते भेटतात आणि त्यांना कळते की ते एकमेकांवर किती प्रेम करतात आणि त्यांची गरज आहे.

वाचा: How to Be a Good Teacher | चांगले शिक्षक कसे व्हावे

कम्युनिस्ट तणाव, कौटुंबिक ताणतणाव, सामाजिक समस्या आणि गुंतागुंतीचे नाते हे सर्व अगदी तंतोतंत आणि शेवटपर्यंत टिकून राहावे अशा पद्धतीने लिहिले आहे.

मला पात्रांचे चित्रण आवडते. ते सर्व एकमेकांपासून भिन्न आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या मनोरंजक कथा आहेत. मला विशेषतः जुळी मुले आवडतात. माझे हृदय त्यांच्याकडे जाते. त्यांचे अपमानास्पद वडील आणि निराश आईमुळे त्यांचे बालपण अत्यंत क्लेशकारक होते.

ते मोठे झाले तरीही त्यांचे आयुष्य फार मोठे झाले नाही. त्यामुळे त्यांना एकमेकांच्या सहवासात मिळालेला एकमेव सांत्वन होता, जो त्यांना वर्षांनंतर पुन्हा एकत्र आल्याने जाणवला.

कादंबरी माझ्या मनाला भिडली. यामुळे मला आश्चर्य वाटले की समाजाने बनवलेले नियम लोकांचे जीवन जवळजवळ कसे उद्ध्वस्त करतात. राग, तिरस्कार, आनंद आणि प्रेम यासारख्या अनेक भावना मी या पुस्तकातून अनुभवल्या. राग, तिरस्कार, आनंद आणि प्रेम जसे मी या पुस्तकातून गेलो.

Related Posts

  • My First Day At School- 4 Essays | शाळेतील पहिला दिवस
  • My Favourite Place | माझे आवडते ठिकाण
  • The Pros and Cons of Social Media | सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे

Post Categories

आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

What are the reasons of failure?

What are the reasons of failure? | अपयशाची कारणे

Even if you fail don't be discouraged

Even if you fail don’t be discouraged | अपयश आले, निराश होऊ नका

What makes you nervous?

What makes you nervous? | तुम्हाला उदास काय बनवते?

How do you use social media?

How do you use social media? | सोशल मीडियाचा वापर कसा करता?

essay on favourite book in marathi

Important Years Of Child Development | बालविकासाची महत्वाची वर्षे

What is Agrotourism?

What is Agrotourism? | कृषी पर्यटन म्हणजे काय?

Everyday things that bring happiness

Everyday things that bring happiness | रोजच्या गोष्टी ज्या आनंद देतात

Describe something you learned in high school

Describe something you learned in high school | माध्यमिक शिक्षण

Positive Changes in Life

Positive Changes in Life | जीवनातील सकारात्मक बदल

Organic Farming

Organic Farming | सेंद्रिय शेती

Discover more from मराठी बाणा.

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Type your email…

Continue reading

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

माझे आवडते पुस्तक निबंध | Maze aavadate pustak marathi nibandh

माझे आवडते पुस्तक.

          मला वाचनाचा खूप छंद आहे. पाठ्यपुस्तकांसोबतच इतरही अनेक पुस्तके वाचण्याची मला आवड आहे. मी माझ्या शाळेच्या ग्रंथालयातून खूप चांगली चांगली पुस्तके आणून वाचली आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये मला आवडलेले पुस्तक म्हणजे गांधीजींची आत्मकथा. ‘सत्याचे प्रयोग’   असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव पाडला आहे.

          गांधीजींनी हे पुस्तक त्यांच्या मातृभाषेमध्ये म्हणजेच गुजराती भाषेमध्ये लिहिले आहे. त्याचे नाव आहे ‘ सत्य ना प्रायोगो’. हिंदी आणि इंग्रजी भाषांबरोबरच मराठी भाषेमध्ये सुद्धा या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. हिंदी मध्ये या पुस्तकाचे नाव ‘सत्य के प्रयोग’ , मराठी मध्ये ‘सत्याचे प्रयोग’ आणि इंग्रजीमध्ये या पुस्तकाचे नाव ‘एकस्परीमेंट ऑफ ट्रुथ’ असे आहे. भारतातील इतर अनेक भाषांमध्ये सुद्धा या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. महात्मा गांधी आपल्या जीवनामध्ये सत्याला सर्वात जास्त महत्व द्यायचे. याच कारणामुळे त्यांनी आपल्या आत्मकथेला हेच नाव दिले.

          ‘सत्याचे प्रयोग’ या पुस्तकामध्ये महात्मा गांधीजींनी आपल्या चुकांचे आणि वाईट गुणांचे अगदी मन मोकळेपणाने वर्णन केले आहे. त्यांनी त्यांच्या धुम्रपानाबाबत, मांसाहार आणि चोरी करणे या विषयी देखील त्यांनी कोणतीही गोष्ट लपवली नाही. स्वतःकडून झालेली प्रत्येक चूक त्यांनी स्वीकार केली आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितले आहे की कशा प्रकारे ते या वाईट गोष्टींच्या मार्गाला लागले आणि कशी त्यांनी या सर्वातून स्वतःची सुटका करून घेतली याबाबत सविस्तर या पुस्तकामध्ये सांगितले आहे. याशिवाय गांधीजींनी आपल्याला झालेल्या शिक्षा, विलायत यात्रा, दक्षिण आफ्रिकेमधील सत्याग्रह आणि भारतामध्ये झालेल्या आंदोलनांची या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

          गांधीजींचे हे पुस्तक आपल्याला खूप प्रेरणा देऊन जाते. एक सामान्य माणूस कशा प्रकारे महान बनला ही शिकवण या पुस्तकातून आपल्याला मिळते. महात्मा गांधीजी सत्य, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि आत्मशक्ती यांच्या जोरावरच ते आपल्या देशातील एक महान नेता आणि युगपुरुष बनले. त्यांच्या याच गुणांमुळे आज आपण महात्मा गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ या रुपामध्ये स्मरण करतो.

          या पुस्तकाची भाषा खूप सोपी आणि हृदयस्पर्शी आहे. या पुस्तकाच्या लेखनाची शैलीसुद्धा खूपच रोचक आहे. या पुस्काचे वाचन केल्याने वाचणाऱ्याच्या मनामध्ये सत्य, अहिंसा, प्रेम, आत्मविश्वास आणि मानव-सेवा या भावना जागृत होतात.

          गांधीजींची ही आत्मकथा वाचून मला खूप फायदा झाला आहे. या पुस्तकाच्या प्रभावाने मी माझ्या खूपअशा वाईट सवयींपासून सुटका मिळवली आहे.

          माझ्याप्रमाणे इतर अनेक लोकांनी सुद्धा गांधीजींची आत्मकथा वाचून आपल्या जीवनाचा योग्य मार्ग निवडला आहे. आपल्या देशामध्ये समाज सुधारणा, दलितांचा उद्धार तसेच शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे पुस्तक खूप उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. आत्ता तर हे पुस्तक माझे एक चांगले मित्र, गुरु आणि मार्गदर्शक बनले आहे. ज्या प्रमाणे महात्मा गांधीजी माझे आवडते नेता आहेत, त्याच प्रमाणे त्यांचे हे आत्मकथेचे पुस्तक सुद्धा माझे आवडते पुस्तक आहे. प्रत्येक भारतीयाने गांधीजींची आत्मकथा हे पुस्तक एकदातरी अवश्य वाचले पाहिजे.

हा निबंध लिहित असताना खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.

[मुद्दे:

आवडत्या पुस्तकाचा उल्लेख

पुस्तकाचा विषय

पुस्तकाची विशेषता

पुस्तकाचे महत्व

संदेश

शेवट.]

हा निबंध खालील प्रमाणे देखील शोधू शकता.

माझे आवडते पुस्तक माझे आवडते पुस्तक निबंध माझे आवडते पुस्तक मराठी निबंध माझे आवडते पुस्तक या विषयावर निबंध माझे आवडते पुस्तक निबंध मराठीत माझे आवडते पुस्तक भाषण माझे आवडते पुस्तक निबंध दाखवा Maze aavdate pustak nibandh Maze aavadate pustak nibandh in Marathi My favourite book essay in Marathi. My favorite book essay in Marathi My favorite book is speech

धन्यवाद

Post a Comment

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

essay on favourite book in marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

essay on favourite book in marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

essay on favourite book in marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Learning Marathi

माझे आवडते पुस्तक निबंध । My Favourite Book Essay In Marathi

My Favourite Book Essay In Marathi : तेथे पुस्तक हे ज्ञानाचे भांडार आहे, ज्यातून माणूस महान बनतो. पुस्तकच माणसाला योग्य मार्ग दाखवते. सर्वोत्तम आणि आदर्श पुस्तक माणसाला नरकातून स्वर्गात घेऊन जाऊ शकते. पुस्तकांचा नेहमी आदर केला पाहिजे. माणसाला ज्ञान आणि आधार देऊ शकणारे पुस्तक म्हणजे मित्र आणि शिक्षक.

पुस्तकातून माणसाला आदर्श मूल्य प्राप्त होते. इथे आम्ही मराठीत माझा आवडता निबंध शेअर करत आहोत. या निबंधात, My Favourite Book Essay In Marathi संदर्भित सर्व माहिती आपल्यासोबत सामायिक केली गेली आहे. हा निबंध सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे.

Table of Contents

माझे आवडते पुस्तक निबंध । My Favourite Book Essay In Marathi (250 शब्दात)

मी अनेक पुस्तके वाचली आहेत, त्यापैकी काही माझ्या अभ्यासक्रमातील आहेत ज्यामुळे माझी बौद्धिक क्षमता वाढते आणि काही पुस्तके माझे मनोरंजन देखील करतात. माझ्या लहानपणी माझे आई-वडील मला वाचण्यासाठी कथांची पुस्तके द्यायचे, जे माझ्यासाठी खूप आनंददायी आणि माहितीपूर्ण ठरले.

माझे आवडते पुस्तक

पंचतंत्राच्या पुस्तकात सारस आणि खेकड्याची कथा आहे. ज्यामध्ये खेकड्याच्या बुद्धिमत्तेचा आणि विवेकाचा परिचय पाहायला मिळतो. या कथेत एक म्हातारा करकोचा आहे ज्याला त्याचे अन्न किंवा भक्ष सहज सापडत नाही. एके दिवशी तो तलावाच्या कडेला झाडावर बसला होता आणि त्याला तलावात बरेच मासे, बेडूक आणि खेकडे दिसले.

उन्हाळी हंगामामुळे तलावात कमी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे तलावातील सर्व प्राणी अतिशय दु:खी झाले होते. मग या फसव्या करकोने हे मासे, बेडूक आणि खेकडे खाण्याची योजना आखली. सारस तलावाजवळ गेला आणि सर्व जलचरांना त्यांच्या दुःखाचे कारण विचारले, तेव्हा सर्वांनी तलावातील पाणी कमी असण्याचे कारण सांगितले. मग सारसाने सर्वांना खोटे सांगितले की डोंगराच्या पलीकडे एक मोठे तळे आहे ज्यात भरपूर पाणी आहे.

तो म्हणाला, सगळ्यांची इच्छा असेल तर मी त्यांना माझ्या चोचीत एक एक करून पकडून त्या तलावात सोडू शकतो. पण प्रत्यक्षात त्याला ते सर्व खायचे होते. सर्वांनी आपापसात निर्णय घेतला आणि एक एक करून त्याच्यासोबत त्या तलावावर जायचे ठरवले. पण खेकड्याला सारसची युक्ती समजली आणि तो त्याच्याबरोबर जाऊ लागला तेव्हा त्याने करकोच्या गळ्यात लटकण्याचा निर्णय घेतला. निघताना त्याने करकोचा मारला आणि खेकडा तिथून निसटला.

पंचतंत्र हे पुस्तक माझे आवडते पुस्तक आहे. त्याच्या कथा वाचून मला खूप आनंद आणि धैर्य मिळते. हे पुस्तक आपल्याला जीवनातील नैतिक मूल्यांची ओळख करून देते. पुस्तके आपल्याला संपूर्ण जगाची माहिती आणि ज्ञान देतात, म्हणूनच त्यांना आपले सर्वोत्तम मित्र म्हटले जाते. हे आम्हाला एका चांगल्या मित्राप्रमाणे मदत करते. आम्हाला ज्ञान देते आणि आमचे मनोरंजन देखील करते.

माझे आवडते पुस्तक निबंध । My Favourite Book Essay In Marathi (600 शब्दात)

आपल्याला लहानपणापासूनच पुस्तकांची ओळख होते. पुस्तके हे आपले खरे मित्र आहेत. पुस्तके ही ज्ञानाच्या गंगेसारखी आहेत. त्याच्याकडून आपल्याला जेवढे ज्ञान मिळते तेवढेही आपल्यासाठी कमी पडते. पुस्तकांमधून आपल्याला रोज काहीतरी नवीन शिकायला मिळते. पुस्तकांना आपण आपले खरे मित्र मानू शकतो. कोणी आपला मित्र असो वा नसो. पण आपण नेहमी पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे.

शाळेत जायला लागल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तो आपला मित्र असतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात. काहींना धार्मिक पुस्तके आवडतात तर काही कादंबरीप्रेमी. पुस्तके सर्व प्रकारच्या शैलीत लिहिली जातात. जसे कादंबरी, नॉन फिक्शन आणि धार्मिक पुस्तके इ. पुस्तकांशी खरी मैत्री करणे खूप महत्त्वाचे आहे. पुस्तके आपल्याला जिवंत माणूस बनवतात.

आपल्या जीवनात पुस्तकांचे महत्त्व

माझ्या शाळेच्या दिवसात माझ्या वर्गात एक अनोळखी मुलगी होती. ती नेहमी तिला एकच खंत सांगायची की तिला बेस्ट फ्रेंड का नाही. आम्ही सगळे त्याला समजावून सांगायचो की आम्ही सगळे त्याचे चांगले मित्र आहोत. पण ती आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. मग एके दिवशी माझी त्याच्याशी मैत्री झाली. पण तरीही ती असमाधानी का होती माहीत नाही. तिच्या असंतोषामुळेच मी तिला माझ्या आजीकडे घेऊन गेलो. माझी आजी खूप हुशार होती. त्यांनी मनातील सर्व काही माझ्या आजीसमोर मांडले. माझ्या आजीने त्याला समजावले की बेस्ट फ्रेंड असे काही नसते. आजीनेही तिला समजावले की पुस्तकांपेक्षा चांगला मित्र कोणीही असू शकत नाही. त्या मुलीला शेवटी माझ्या आजीचा मुद्दा समजला. त्या दिवसापासून आजपर्यंत ती पुस्तकांना आपला मित्र मानते.

केवळ पुस्तकच माणसाचा खरा मित्र होऊ शकतो हे 100% खरे आहे. पुस्तक हा माणसाचा खरा मित्र मानला जातो. पुस्तके हे ज्ञानाचे भांडार आहेत. पुस्तकांशिवाय आपण आपले जीवन अपूर्ण मानू शकतो. पुस्तक धार्मिक असो वा कवितासंग्रह, सर्व आपापल्या जागी उत्तम. या जगात झालेली सर्व महान माणसे सर्व प्रकारची पुस्तके आपल्या ज्ञानाची व्याप्ती वाढवतात यावर भर देत असत. जीवनात जेव्हा कधी निराशा येते, तेव्हा त्या कठीण काळात अध्यात्मिक पुस्तके आपल्या जीवनातून अंधाराचे ढग दूर करतात. ते आपले जीवन फुलांच्या सुगंधासारखे सुगंधित करतात.

पुस्तक वाचण्याचे काय फायदे आहेत?

पुस्तकामुळे आपल्या ज्ञानाची व्याप्ती वाढते. आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठीही चांगली पुस्तके उत्तम आहेत. चला तर मग जाणून घेऊया पुस्तक वाचण्याचे फायदे.

  • पुस्तक आपली एकाग्रता वाढवण्यास मदत करते – जेव्हा आपण आपल्या आयुष्याबाबत गोंधळात असतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाकडून ऐकायला मिळते की तुम्ही तुमची एकाग्रता वाढवा. आपल्या जीवनात आपण आपली एकाग्रता वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे का की रोज अनेक प्रकारची पुस्तके वाचल्याने माणसाची एकाग्रता शक्ती खूप वेगवान होते.
  • आपल्याला पुस्तकांमधून माहिती मिळते – चांगली आणि माहितीपूर्ण पुस्तके वाचून आपल्याला जगाची अनेक माहिती मिळते. एका क्षेत्रात राहून आपण सर्व प्रकारची माहिती मिळवू शकत नाही हे अगदी खरे आहे. जेव्हा आपण विविध पुस्तके वाचतो तेव्हा आपल्याला सर्व प्रकारची माहिती समोर येण्याची संधी मिळते.
  • पुस्तके हे आपले खरे मित्र आहेत – या जगात तुमचे कितीही मित्र असले तरी एक असा खास मित्र असतो जो आयुष्यभर आपली साथ सोडत नाही. होय, आम्ही पुस्तकांबद्दल बोलत आहोत. पुस्तके हे आपले खरे मित्र आहेत. त्यांच्यात इतकी ताकद आहे की ते आपल्याला कठीण प्रसंगातून बाहेर काढू शकतात.
  • पुस्तके स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात – तुम्हाला माहिती आहे का की पुस्तके स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप मदत करतात. आपली स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी पुस्तके खूप उपयुक्त आहेत. जेव्हा आपण खूप पुस्तके वाचू लागतो, तेव्हा असे केल्याने आपली स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण होते.
  • पुस्तके हे सुद्धा चांगल्या झोपेचे रहस्य आहे – हे ऐकून तुम्हाला जरा वेगळेच वाटले असेल. पण हे खरोखर घडते. कारण जेव्हा आपण दिवसभर थकून घरी येतो आणि एखादे पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला चांगली झोप लागते.
  • पुस्तके आपल्याला सकारात्मक राहण्यास मदत करतात – पुस्तके ही एक अशी अमूल्य संपत्ती आहे ज्याचा आपल्याला सर्व प्रकारे फायदा होतो. जीवनात सकारात्मकता हवी असेल तर पुस्तकांचा जीवनात समावेश केला पाहिजे.

तर आजच्या पोस्टच्या माध्यमातून आपण माझ्या आवडत्या पुस्तकावर एक निबंध वाचला. ही पोस्ट अतिशय सोप्या भाषेत लिहिण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पुस्तक आपल्यासाठी का आणि किती महत्त्वाचे आहे हे आज आपण जाणून घेतले. पुस्तकं वाचून आपल्याला कोणते फायदे मिळतात हेही कळलं. आजच्या युगात पुस्तके वाचून अनेक फायदे मिळू शकतात. पुस्तके हे आपले शिक्षक तसेच आपले खरे मित्र असू शकतात. आपण पुस्तकातून ज्ञान मिळवू शकतो. हे आपल्याला इतरांशी कसे वागावे हे देखील शिकवू शकते. त्यातून आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते आणि ती आपल्याला शहाणीही बनवते. पुस्तकं आपल्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे घेऊन जातात. आयुष्यात पुस्तकं नसतील तर समजून घ्या की आपलं आयुष्य अपूर्ण आहे. आम्हाला आशा आहे की आमच्याद्वारे लिहिलेला हा निबंध तुम्हाला आवडला असेल.

पुस्तक लिहून काय फायदा?

आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की आपण कदाचित एखादे पुस्तक लिहू शकत नाही. पण तसे नाही. पुस्तक वाचून आपल्यात कल्पनाशक्ती वाढू लागते. जेव्हा आपण नवीन पात्र किंवा कथा पानांवर टाकतो तेव्हा आपल्याला आतून छान वाटते.

पुस्तकांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे?

पुस्तके वाचून अनेक फायदे मिळतात. ती आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. नवीन पुस्तके वाचल्याने एक वेगळाच अनुभव मिळतो. पुस्तक आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवते. पुस्तकांशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे.

जगातील पहिला ग्रंथ कोणता मानला जातो?

या जगातील पहिला ग्रंथ म्हणजे आपला धार्मिक ग्रंथ ‘ऋग्वेद’ मानला जातो. गृत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्रि, भारद्वाज, वशिष्ठ इत्यादी या ग्रंथाचे कर्ता मानले जातात.

आशा आहे, तुम्हाला आम्ही दिलेली “ My Favourite Book Essay In Marathi ” ही पोस्ट आवडली असेल, तुमच्या सर्व गरजा या पोस्टच्या माध्यमातून पूर्ण झाल्या असत्या. जर तुम्हाला ही पोस्ट चांगली आणि माहितीपूर्ण वाटली असेल तर ती तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. यासारख्या अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला फॉलो करा. धन्यवाद

हे पण वाचा –

मराठीत आईवर निबंध होळी निबंध मराठीत वृक्षांचे महत्त्व मराठीत निबंध पावसाळा निबंध मराठी मध्ये

नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

माझे आवडते पुस्तक निबंध | my favourite book essay in marathi

 माझे आवडते पुस्तक निबंध | my favourite book essay in marathi.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझे आवडते पुस्तक मराठी निबंध बघणार आहोत. पंडित जवाहरलाल नेहरू हे माझे अत्यंत आवडते पुढारी तर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे माझे सर्वात आवडते लेखक. पंडितजींच्या निधनानंतर आचार्य अत्रे यांनी 'मराठा' मधून त्यांच्या जीवनावर लेख लिहिले, त्यांचा संग्रह म्हणजे 'सूर्यास्त'. माझे सर्वात आवडते पुस्तक तेच.

पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्यावर मृत्युलेख लिहिले. विशेषांक काढले. पण "मराठा" मधली लेखमाला पंडितजींच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा एकेक पैलू रोज दाखवू लागली. खरे पाहता आचार्य अत्रे हे पंडितजींचे स्तुतिपाठक नव्हते. 

नेहरूंवर सर्वात कठोर टीका महाराष्ट्रात तरी आचार्य अत्र्यांनीच केली. पण याचा अर्थ असा नव्हे की ते त्यांची योग्यता मी आणि माझ्या गोष्टी ओळखत नव्हते, त्यांना मानत नव्हते । असे असते तर असे हृदयस्पर्शी, गुलाबपुष्प-कोमल, भावतरल लेख त्यांनी कसे लिहिले असते ? हे पंधरा लेख म्हणजे अश्रुसरोवरांत उमललेले भद्भुत तांबुस कमळच. सरस्वतीच्या कंठातला हा कौस्तुभमणीच,

या पुस्तकातील एकेक शब्द, एकेक वाक्य एकेक लेख पंडितजींच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाची बारीकसारीक सूक्ष्म अंगे अत्यंत हळुवारपणाने मुलायमपणे साकारीत जातो. 'जगातून युद्ध नाहीसे व्हावे, यासाठी त्यांनी जन्मभर युद्ध केले' 'राजकारणाची काट्याकुट्यांची वाट चालत असतानाही हृदयावर त्यांनी रसिकतेचा टवटवीत गुलाब धारण केला होता', 'पंचेचा कोटी लोकांच्या देशाचे पंतप्रधान या देशात अगदी एकटे होते, 

ही नेहरूंच्या जीवनाची सर्वात मोठी शोककथा होती.' अशी उदाहरणे किती द्यावीत ? सर्व पुस्तकच पुनर्मुद्रित करावे लागेल. ते लेख एकत्रितपणे वाचण्यात फार मोठा आनंद आहे. इथे चरित्राची रिळे नाहीत व्यक्तिचित्रांच्या रंगीत प्रतिमा आहेत.

पंडित नेहरूंचे निधन, त्यांची अंत्ययात्रा, डॉ. राधाकृष्णन्सकट सामान्य माणसांच्या डोळ्यांतले अश्रू, त्यांची लोकप्रियता, त्यांचा रूबाबदारपणा, त्यांचे बालप्रेम, गांधीजी व नेहरू यांच्यामधला फरक, पंडितजींचे भावदर्शी वक्तृत्व, प्रिय पत्नीच्या वियोगातून आलेला एकलेपणा असे विविध पैलू दर्शविणारा यातला प्रत्येक लेख म्हणजे नेहरूंच्या चरित्र सरोवरात उमललेली अत्र्यांच्या प्रतिभापुष्पाची एकेक गंधकोमल पाकळीच ! तिचा सुगंध घ्यावा तेवढा थोडाच !

भारताच्या मावळत्या सूर्याला , प्रतिभेच्या पौर्णिमेत न्हाऊन निघालेल्या महाराष्ट्र गिरीवरच्या पूर्णचंद्राने आपल्या 'पुष्पपराग सुगंधित अति शीतल, अशा वायुलहरीमी गंधित झालेल्या चंद्रकरांनी केलेला हा मानाचा मुजरा आहे.' तो सांगतो आहे 'नेहरू, न हरू !

प्रत्येक मराठी माणसाच्या घरात हे पुस्तक असलेच पाहिजे. ते वाचल्यावर स्वर्गस्थ जवाहरलाल नेहरूंना तो अभिमानाने सांगेल 'स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी इथे जन्मती !' लेख, निबंध म्हणून अभ्यासण्यासारखा आहे. आकर्षक सुरुवात, मु द्देसूद मांडणी व समर्पक. शेवट यांचे ते नमुनेच आहेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

IMAGES

  1. माझे आवडते पुस्तक मराठी निबंध Essay on My Favourite Book

    essay on favourite book in marathi

  2. Essay on Book in Marathi

    essay on favourite book in marathi

  3. माझे आवडते पुस्तक निबंध । My Favourite Book Essay In Marathi

    essay on favourite book in marathi

  4. माझे आवडते पुस्तक निबंध My Favourite Book Essay in Marathi इनमराठी

    essay on favourite book in marathi

  5. Marathi Essay

    essay on favourite book in marathi

  6. My Favorite Hobby Reading Essay In Marathi

    essay on favourite book in marathi

VIDEO

  1. Slambook Marathi Movie

  2. Essay on My Favourite Game || Essay Favourite Game

  3. My Favorite Flower Rose । माझे आवडते फूल गुलाब ।

  4. माझी आई मराठी निबंध

  5. माझे आवडते पुस्तक निबंध मराठी , Maze aavadate pustak marathi nibandh

  6. पुस्तकाची आत्मकथा निबंध

COMMENTS

  1. मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

    मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi. मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंद आहे आणि मी या छंदाची जोपासना सुद्धा करतो.

  2. माझे आवडते पुस्तक निबंध, My Favourite Book Essay in Marathi

    माझे आवडते पुस्तक मराठी निबंध, My Favourite Book Essay in Marathi; शिक्षणाचे महत्त्व मराठी घोषवाक्ये, Importance of Education Slogans in Marathi

  3. माझे आवडते पुस्तक मराठी निबंध Essay on My Favourite Book in Marathi

    Published on: January 22, 2021 by Marathi Essay. माझे आवडते पुस्तक मराठी निबंध Essay on My Favourite Book in Marathi: चांगल्या पुस्तकांना मानवी जीवनात खूप महत्त्व असते. उत्कृष्ट ...

  4. पुस्तकांचे महत्व मराठी निबंध, Essay On Books in Marathi

    पुस्तकांचे महत्व मराठी निबंध, Essay On Books in Marathi पुस्तक हे माणसाचे सर्वात चांगले मित्र असल्याचे म्हटले जाते.

  5. My Favourite Book Essay In Marathi

    My Favourite Book Essay In Marathi - मित्रांनो आज "मला आवडलेले पुस्तक श्यामची आई मराठी निबंध " या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला

  6. Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध

    Essay on My Favorite Book लेखिका गोदावरी पूर उडे कर यांचे बालपण व शिक्षण पुण्यात पार पडले पण कॉल करा बरोबर राजकीय सामाजिक कार्य करताना त्यांनी ...

  7. [Favourite Book] माझे आवडते पुस्तक निबंध

    [Favourite Book] माझे आवडते पुस्तक निबंध | My Favourite book essay in marathi October 2, 2023 September 22, 2023 by Author Vijay 5/5 - (1 vote)

  8. My Favourite Book Essay In Marathi

    माझे आवडते पुस्तक निबंध मराठी | My Favourite Book Essay In Marathi By ADMIN शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

  9. माझे आवडते पुस्तक निबंध My Favourite Book Essay in Marathi

    My Favourite Book Essay in Marathi माझे आवडते पुस्तक निबंध आज आपण या लेखामध्ये माझे आवडते पुस्तक (my favourite book) या विषयावर निबंध लिहिणार आहोत.जगामध्ये अनेक विषयावर आणि अनेक सत्य ...

  10. My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक

    अशा प्रश्नांची उत्तरे गॅरी केलर च्या My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक One Thing in marathi ह्या पुस्तकात मिळतात. १) डॉमिनो इफेक्ट समजून घ्या ...

  11. Essay on Book in Marathi

    Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध. Host शनिवार, जुलै ०३, २०२१ नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत.

  12. My Favourite Book

    Marathi Bana » Posts » My Favourite Book | माझे आवडते पुस्तक My Favourite Book | माझे आवडते पुस्तक. by Marathi Bana; November 25, 2023 February 5, 2024; 3 Comments

  13. माझा आवडता छंद वाचन वर मराठी निबंध Essay On My Favorite Hobby Is

    माझा आवडता छंद वाचन वर मराठी निबंध Essay on My Favorite Hobby Is Reading in Marathi (200 शब्दात). वाचन हा माझा आवडता छंद आहे आणि विविध कारणांमुळे याला माझ्या हृदयात एक विशिष्ट स्थान आहे.

  14. Maze aavadate pustak marathi nibandh

    My favourite book essay in Marathi. My favorite book essay in Marathi My favorite book is speech .

  15. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  16. माझा आवडता लेखक मराठी निबंध, Essay On My Favorite Writer in Marathi

    तर हा होता माझा आवडता लेखक या विषयावर मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास माझा आवडता लेखक हा निबंध माहिती लेख (essay on my favorite writer in Marathi) आवडला असेल.

  17. माझे आवडते पुस्तक निबंध । My Favourite Book Essay In Marathi

    पुस्तकातून माणसाला आदर्श मूल्य प्राप्त होते. इथे आम्ही मराठीत माझा आवडता निबंध शेअर करत आहोत. या निबंधात, My Favourite Book Essay In Marathi संदर्भित ...

  18. Essay on My Favourite Book

    Essay on My Favourite Book. Last week my family celebrated my birthday. I have completed fifteen years. On that occasion my grandfather gave me a book named Bhagwan Krishna as a token of affection. The book is in English and is published by Deepak Prakashan of Surat. Grandfather insisted that I should read that book very attentively and I ...

  19. माझा आवडता छंद वाचन निबंध, My Favourite Hobby Reading Essay in Marathi

    माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी, my favourite hobby reading essay in Marathi. Maza avadta chand vachan nibandh Marathi हा लेख सर्व वर्गांतील उपयोगी आहे.

  20. माझे आवडते पुस्तक निबंध मराठी My Favourite Book Essay In Marathi

    My Favourite Book Essay In Marathi तर मित्रांनो चला आज मी तुमच्यासाठी अजून एक निबंध ...

  21. माझा आवडता विषय मराठी निबंध, Essay On My Favourite Subject in Marathi

    सिडको लॉटरी २०१८ माहिती मराठी, CIDCO Lottery 2018 Information in Marathi; दुष्काळ एक समस्या मराठी निबंध, Dushkal Ek Samasya Marathi Nibandh; माझा आवडता लेखक मराठी निबंध, Essay On My Favorite Writer in ...

  22. माझ्या आवडत्या शिक्षिका वर मराठी निबंध Essay On My Favorite Teacher In

    Essay On My Favorite Teacher In Marathi माझी आवडत्या शिक्षिका, निकिता कडू, जुन्या मोहिनीत मिसळलेल्या समकालीन उर्जेने वर्गात रंग भरते.

  23. माझे आवडते पुस्तक निबंध

    माझे आवडते पुस्तक निबंध | my favourite book essay in marathi By ADMIN सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२